ग्रामपंचायत बस्तवडे ता. कागल येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन सरपंच सौ. सुनिता गंगाधर शिंत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.तर या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते
तडस म्हणजे अजय देवगणच्या गुटख्यातील विमल केसरी !
✍ लेखक - नवनाथ दत्तात्रय रेपे - 'किती सांगू तरी न ऐकती बटकीचे!' या पुस्तकाचे लेखक मो. ९७६४४०८७९४
मनुच्या औलादींनी पिवळ्या पुस्तकातून लोकांच्या मन आणि मस्तकात काल्पनिक दंतकथांच्या माध्यमातून जी गु घाण भरलीय ती आमच्या मनोरुग्णांच्या डोक्यातून
नांदेड दि. ( प्रतिनिधी) विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या वतीने नांदेड येथील पीपल्स महाविद्यालयात पार पडलेल्या 'साहित्य संवाद ' या कार्यक्रमात छाया बेले लिखित ' पारबता ' या कादंबरीवर आणि राजेंद्र गोणारकर लिखित 'नवी लिपी' या काव्यसंग्रहावर सकस वाङ्मयीन चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाच्या
मा.रामदासजी तडस, माजी खासदार,वर्धा लोकसभा
आपल्याला रामनवमीच्या दिवशी देवळी येथील राम मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापासून तेथील पुजाऱ्याने अडविल्याची बातमी सर्वत्र पसरलेली आहे.आपण स्वतःही त्याबद्दल प्रसार माध्यमांना सांगितले असून आपला संताप व्यक्त केला आहे.सध्या आपल्या
वर्धा: देश अंतराळात महासत्ता बनण्याचे आणि मंगळावर स्थानक उभारण्याचे स्वप्न सांगतो, पण दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाणलेली अस्पृश्यता आजही कायम आहे, अशी हादरवून सोडणारी घटना राम नवमीच्या (६ एप्रिल २०२५) दिवशी समोर आली. ही घटना वर्धा जिल्ह्यातील देवळीतील प्राचीन राम मंदिरात घडली, जिथे भाजपचे