फुले - शाहू - आंबेडकर
अमरावती : समाजातील सांस्कृतिक जागृती व परिवर्तनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, अमरावती येथे सत्यशोधकी पद्धतीनुसार संपन्न झालेला अस्मीता जामोदकर आणि विशाल अनारसे यांचा साखरपुडा हा समतेची आणि विचारस्वातंत्र्याची नवी घोषणा ठरला. सामाजिक मूल्यांना नवे दिशा देणारा हा सोहळा रविवारी
ओबीसी समाजाच्या शैक्षणिक हक्कांवर हल्ला:
नागपूर: महाराष्ट्रातील अन्याय्य धोरणांमुळे ओबीसी समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीला खच्चीकरण होत असल्याचा गंभीर आरोप ओबीसी युवा अधिकार मंचचे मुख्य संयोजक उमेश कोराम यांनी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व
ओबीसी आरक्षण.. भाग - नऊ
आंदोलनाची खरी आवश्यकता न्यायालयीन निकालानंतर..... "मी फक्त ओबीसी" ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण करणे हे नेतृत्वाचे खरे कसंब आहे..
लेखक - इंजि. राम पडघे - अध्यक्ष - श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा महाराष्ट्र
राज्य सरकारने 2 सप्टेंबर
राजगुरुनगर (खेड) : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी २ सप्टेंबर २०२५ रोजी हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर काढलेला शासन निर्णय (जीआर) हा ओबीसी समाजाच्या २७ टक्के आरक्षणाला थेट धक्का देणारा असल्याचा ठाम आरोप करीत, तो तातडीने रद्द करण्याची तसेच न्यायमूर्ती
बळीराजा म्हणजेच आपल्या सिंधू संस्कृतीचा महान सम्राट संविभागी राजा. बलीप्रतिपदेच्या दिवशी बळीराजाचे स्मरण करण्याची अखंड परंपरा ग्रामीण भागामध्ये आणि कष्टकरी शेतकरी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे. दक्षिण भारतात तमिळनाडू आणि केरळ राज्यात बळीराजाचे अनेक सणांच्याप्रसंगी स्मरण करतात. सम्राट