अमरावती : समाजातील सांस्कृतिक जागृती व परिवर्तनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, अमरावती येथे सत्यशोधकी पद्धतीनुसार संपन्न झालेला अस्मीता जामोदकर आणि विशाल अनारसे यांचा साखरपुडा हा समतेची आणि विचारस्वातंत्र्याची नवी घोषणा ठरला. सामाजिक मूल्यांना नवे दिशा देणारा हा सोहळा रविवारी
बळीराजा म्हणजेच आपल्या सिंधू संस्कृतीचा महान सम्राट संविभागी राजा. बलीप्रतिपदेच्या दिवशी बळीराजाचे स्मरण करण्याची अखंड परंपरा ग्रामीण भागामध्ये आणि कष्टकरी शेतकरी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे. दक्षिण भारतात तमिळनाडू आणि केरळ राज्यात बळीराजाचे अनेक सणांच्याप्रसंगी स्मरण करतात. सम्राट
नागपूर: महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाच्या लढ्याचे प्रणेते आणि कर्मकांडविरोधी विचारांचे प्रतीक असलेल्या महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाने स्थापन झालेल्या महाज्योती (महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) च्या नवीन इमारतीचे भूमिपूजन वेदमंत्रोच्चार आणि धार्मिक विधींसह रविवारी (16 नोव्हेंबर
नांदेड, २०२५: नांदेड येथील कामगार चळवळीतील लढाऊ नेत्या कॉ. उज्वला पडलवार यांना शेतकरी कामगार पक्षातर्फे (शेकाप) क्रांतिसिंह नाना पाटील राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी (३ ऑगस्ट २०२५) शेकाप आणि क्रांतिसिंह नाना पाटील
नागपूर, दि. 5 सप्टेंबर २०२५: महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेटच्या नोंदींच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यासाठी काढलेल्या शासकीय ठरावामुळे (जी.आर.) ओबीसी समाजात निर्माण झालेल्या संभ्रमावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ज्येष्ठ