पुणे : लग्न हा आयुष्यातील एक नैसर्गिक, सहजसुंदर आणि आनंदाचा उत्सव असतो. साथीदाराची निवड करून समाजाच्या साक्षीने सहजीवनाची सुरुवात करणे म्हणजेच लग्न. परंतु, आजकाल लग्नाच्या नावाखाली हुंडा, मानपान, वस्ता, जन्मपत्रिका, मुहूर्त, सत्यनारायण पूजा, दागिन्यांचा झगमगाट, जेवणावळी, वरात आणि बॅन्डबाजे यांसारख्या
बीडमध्ये समता परिषदेच्या वतीने फटाके फोडून आणि पेढे वाटून मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत!
मोदी सरकारने देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल देशातील समस्त ओबीसी समाजाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले जात आहेत. हा अतिशय क्रांतिकारी
बीड - हजारो वर्षांच्या मानसिक गुलामगिरीतुन मानवतेला बाहेर काढणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व महिला मुलींमध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा पसरविणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जिवनावर आधारित हिंदी चित्रपट 'फुले' आज रविवार दि. 27 एप्रिल 2025 रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता
गडचिरोली 20 एप्रिल 2025 - राजीव गांधी सभागृह, गडचिरोली येथे बी.आर.एस.पी. (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी) गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने संविधानिक अधिकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून एडवोकेट डॉ. सुरेश माने, संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष, बी.आर.एस.पी.
भारतीय इतिहासात चातुर्वर्ण्य, कर्मकांड आणि ब्राम्हण्यवाद हे सत्य नाकारणे म्हणजे मुर्खपणा आहे. ज्यांना ज्यांना चातुर्वर्ण्याचे चटके बसले आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजदेखील आहेत. या कर्मकांडामुळेच महाराजांना, 'तुम्हाला राज्याभिषेक करता येणार नाही', असे