ओबीसी जनमोर्चाचे निवेदन : शासकीय आदेशात बदल करण्याची मागणी
कोल्हापूर : ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येत असलेल्या वसतिगृहांमध्ये इयत्ता दहावीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जावा, अशी मागणी ओबीसी जनमोर्चाने जिल्हा प्रशासनाकडे केली.
लेखक - प्रेमकुमार बोके
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नुकतीच लोकसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करताना त्यांनी विरोधी पक्षनेते पदाला योग्य न्याय देऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात मांडावे व त्याची सोडवणूक करण्यासाठी लोकशाहीच्या
लेखकः -प्रा. श्रावण देवरे
(पुर्वार्ध) जगात ब्राह्मण जात नावाचा समाज घटक जितका लवचिक आहे, तितका लवचिक समाजघटक जगात दुसरा कोणताच सापडणार नाही. आपल्याच जातीच्या व्यापक हितासाठी आपल्याच जातीच्या माणसाला ठार मारणे (डॉ. नरेंद्र दाभोळकर) हे महान व पवित्र (?) कार्य केवळ ब्राह्मणच करू शकतात. त्याचप्रमाणे
- प्रा. श्रावण देवरे
कारभार सुव्यवस्थित, बिनतक्रार व एकमान्यता वा बहुमान्यताप्राप्त होण्याला लोकशाही समाजव्यवस्थेत फार महत्व दिलेले आहे. त्यामुळेच संविधान ही संकल्पना पुढे आली. प्रातिनिधिक लोकशाही, बहुमताची अमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था आदि जनमान्य संज्ञा लोकशाहीत परवलीचे शब्द बनले आहेत.
चंद्रपूर : राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ३६ जिल्ह्यामध्ये ७२ वसतिगृह सुरु करण्याचा निर्णय सरकारनी घेतला. सत्र २०२३- २०२४ मध्ये वसतिगृह प्रवेशाचे विद्यार्थ्यांकडून अर्ज मागितले. परंतु वसतिगृहात प्रवेश दिला नाही. अजूनही विद्यार्थी वसतिगृहाच्या प्रतीक्षेत आहे. दि. १ जुलै पासून महाविद्यालय