ओबीसी संघटनांचा एल्गार गोंदिया राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृह उभारण्याचे राज्य शासनाने जाहीर केले. मात्र अद्यापपर्यंत ओबीसीचे वसतीगृह उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली यामुळे ओबीसी नाही. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शहरी क्षेत्रात भटकती करावी लागते. यासाठी ओबीसी संघटनांनी
पुणे, दि. १५ - 'माय रमाई फाऊंडेशन ट्रस्ट' तर्फे देण्यात येणारा 'समाजभूषण' पुरस्कार दलित पॅन्थर ऑफ इंडियाचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष बाप्पूसाहेब भोसले यांना जाहीर झाला आहे. मालधक्का चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता या पुरस्काराचे वितरण
नागपुर, उमरेड : शहरातील ओबीसी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोमवारी (४ सप्टेंबर) पाठविण्यात आले. समाजबांधवांनी निवेदनात म्हटले की, ७२०० ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी ३६ जिल्ह्यांत
मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये व त्यांना ओबीसीच्या हक्काचे आरक्षण न देता वेगळा आरक्षण द्यावे.तसेच महाराष्ट्र मध्ये 72 वसतिगृह सुरू करावे. अशी मागणी भारतीय ओबीसी शोषित संघटन व ओबीसी जनमोर्चा, मौदा, जि. नागपूरच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.यासंदर्भात मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व उपमुख्यमंत्री,
लेखकः प्रा. श्रावण देवरे
अनेक मुद्द्यांवर मतभेद असूनही माननीय बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर हे अधून-मधून फोनवर संपर्क साधत असतात व विविध मुद्द्यांवर मनमोकळेपणाने चर्चा करीत असतात. हा त्यांचा मोठेपणा आहे! परवाच्या फोनवरील चर्चेत त्यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला! ओबीसींच्या धर्मांतराचा!