जळोची, दि. ६ - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रबोधनकारांच्या यादीतून थोर साहित्यिक, साहित्यरत्न, अण्णाभाऊ साठे यांचे नाव जाणीवपूर्वक वगळल्याने संतप्त समाज बांधवांनी एकत्रित येत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. बारामती शहरातील हुतात्मा चौकात विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र
नगर - सावित्रीबाई फुले यांनी बिकट परिस्थितीत हालअपेष्टा सहन करून आणि समाजाचा विरोध पत्करुन शिक्षण घेतले. एका बिकट क्षणी समाज विरोध असह्य होत असताना महात्मा जोतीबा फुले हे खंबीरपणे सावित्रीबाई फुले यांच्या पाठीशी उभे राहिले. सावित्रीबाई व महात्मा जोतीबा फुलेंच्या या अथक प्रयत्नामुळेच आज स्त्री
हरिभाऊ राठोड यांचे आवाहन; इम्पिरिकल डेटा गोळा करा.
मुंबई : ओबीसी आरक्षण आपल्या हक्काचे आहे; त्यासाठी शेवटपर्यंत लढा द्या, असे आवाहन ओबीसी आरक्षण अभ्यासक, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बुधवारी केले. ते मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या मेळाव्यात बोलत होते.
भटके-विमुक्त, ओबीसी, बारा
कोल्हापूर : जातवार जनगणना केली जात नसल्यामुळे ओबीसीचे आरक्षण धोक्यात आले आहे. भावी पिक्यांच्या सामाजिक शैक्षणिक, आर्थिक व राजकीय अस्तित्वासाठी आरक्षण टिकवणे काळाची गरज आहे. आरक्षणाची जननी असलेल्या लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीत जातवार 'जनगणना झालीच पाहिजे, या मागणीसाठी ओबीसींचा
प्रेमकुमार बोके
केंद्रिय मंत्रिमंडळ विस्तारात का ओबीसी समाजाच्या 27 लोकांना मंत्रीपदाच्या तुकड्याने खूष करुन समस्त ओबीसींना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. लगेच ओबीसींची जनगणना करणार नाही हे जाहीर करुन कोट्यावधी जनतेची स्वप्ने मूठभर मंत्र्यांच्या दावणीला बांधून ओबीसींना व्यवस्थितपणे