वणीत प्रा. हरी नरके यांचे व्याख्यान
वणी : ओबीसींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जातनिहाय जनगणना हाच एकमेव पर्याय आहे, असे मत विचारवंत तथा लेखक प्रा. हरी नरके यांनी येथे व्यक्त केले. बेलदार समाज बहुद्देशीय संस्था वणीच्या वतीने स्वातंत्र्यसेनानी तथा महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब
आमिन शेख, राज्य कार्यकारणी सदस्य, विद्रोही सांस्कृतिक चळवळ,
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून आजवर १६ विद्रोही साहित्य संमेलनं राज्यभरात विविध जिल्ह्यांत मोठ्या थाटात पार पडली. यंदाही १७ वे विद्रोही साहित्य संमेलन वर्धा येथे थेट अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आमनेसामने होत आहे.
मुंबई - 'मंटो हा काळाच्या पुढचे लिहिणारा लेखक होता. त्याला भारत-पाकिस्तानच्या सीमांचे बंधन नाही. दोन्ही देशांची सीमा त्याला रोखू शकलेली नाही. त्याने ६० ते ७० वर्षांपूर्वी लिहिलेल्या दीर्घकथा, लघुकथा आजही तितक्याच जिवंत आहेत. त्या कथांमधील धर्म, दंगली, धर्मांधता, मानवी नातेसंबंध हे विविध पैलू आणि
विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र, आयोजित...१७ वे अ. भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलन कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्य नगरी, सर्कस ग्राऊंड, वर्धा फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच शनिवार ४ व रविवार ५ फेब्रुवारी २०२३, संमेलनाध्यक्ष मा. चंद्रकांत वानखेडे प्रख्यात लेखक, पत्रकार, शेतकरी कार्यकर्ते,
- अनुज हुलके
यंदा वर्धा येथे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. ही पुरोगामी साहित्यिक आणि परिवर्तन चळवळीतील तमाम बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. अ.भा. मराठी साहित्य संमेलन वर्धा नगरीत असल्याने त्या साहित्य संमेलनाच्या समांतर विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याची परंपरा