भीमा कोरेगाव मानवंदना करण्याकामी सरकारचे ढिसाळ नियोजना प्रकरणी भारत मुक्ती मोर्चाची महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेच्या न्यायालयात धाव
उल्हासनगर : शिव फुले शाहू आंबेडकरांचा व पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणुन महाराष्ट्राची ओळख असताना इतीहासीक स्थानाकडे सरकारचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होताना
सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष (१५० वर्ष पूर्ण) सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा फुले यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या पुरंदर तालुक्यामध्ये सत्यशोधक समाज परिषद रविवार दि. ०५/०२/२०२३ रोजी सकाळी १० वा. ३० मि. आयोजित केली आहे. तरी या परिषदेस आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
नागपूर, - भारताने लोकशाही स्वीकारली याचा अर्थ लोकांच्या सेवेसाठी शासन - प्रशासन, सर्वांनमध्ये समानता, उच्चनिचतेचा भाव, श्रीमंत- गरीबीचा भेद संपून एकसंघ राष्ट्राची निर्मीती. जात, धर्म, पंथ, संप्रदाय ह्या सर्व मानवनिर्मीत कल्पना आहे पण बलाढ्य राष्ट्रनिर्मीतीच स्वप्न या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात
सोचने और समझने का गंभीर विषय
तीस साल बाद भी क्यों हैं पिछड़े (ओबीसी) अपने वाजिब हक- हुकूक से वंचित ? वर्ष 1990 में मंडल आयोग की अनुशंसाओं को आंशिक तौर पर ही लागू किया गया। क्रीमीलेयर के प्रावधान और पदोन्नति में प्रतिनिधित्व नहीं दिए जाने के कारण ओबीसी की समुचित हिस्सेदारी नहीं बन सकी है। विधायिका में प्रतिनिधित्व
बारामती : मूलनिवासी पब्लिकेशन ट्रस्टच्या माध्यमातून फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे साहित्य घराघरांत पोहोचविण्याचे काम होत आहे. त्यामुळे फुले, शाहू, आंबेडकरांची चळवळ महाराष्ट्रात संपुष्टात आणण्याचे काही लोकांचे मनसूबे उद्ध्वस्त झाले आहेत. बहुजन महापुरुषांचा खरा इतिहास समजून घेण्यासाठी