मुंबई, दि.७ :- महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला होता. महामानवाला अभिवादन केल्यानंतर अनुयायांनी सुमारे शंभर कोटी रुपये पेक्षा जास्त पुस्तकांची खरेदी केल्याचे समजते. ग्रंथ खरेदीचे सर्व रेकॉर्ड
निहारवानी येथे संविधान दिन साजरा
मौदा ता. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झालीत पण भारतीयांची परिस्थिती गुलामसारखी या देशातील राज्यकर्त्यांनी केलेली आहे. देशातील शेतकरी व तरुण आत्महत्या करतो, तरुण बेरोजगार आहेत. राज्यातील 62000 शाळा शासन बंद पाडत आहेत. ओबीसीची जनगणना व 72 वसतिगृहाचा प्रश्न
कांके - लोकहित अधिकार पार्टी के नेताओं ने रांची लोकसभा अंतर्गत कांके प्रखंड के भामाशाह नगर, रिंग रोड सुकुरहुटू हरिनाथ ट्रेडर्स प्रतिष्ठान परिसर पर भारतीय संविधान और लोकतंत्र की रक्षा संकल्प के साथ डॉ. भीमराव आंबेडकर की पुण्यतिथि महापरिनिर्वाण दिवस के रूप में उनके चित्र पर माल्यापर्ण कर और पुष्प
६० गावातील ओबीसी बांधव एकवटले: मंत्री छगन भुजबळ यांनी फोन वरून संवाद
वडीगोद्री : झुंडशाही व दादागिरी आहे. जे काही बेकायदा पिस्तूल घेऊन फिरणारे लोक असतील बीड मध्ये जाळपोळ करणारे लोक असतील आणखी जी काही गुंडगिरी चालू आहे आपण त्या विरोधात आहोत असा टोला ओबीसी नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
देशाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज : सोनवणे
अहमदनगर : स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही त्रिसूत्री भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. राज्यघटनेमुळे प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क मिळाला. यामुळेच देशातील लोकशाही भक्कमपणे उभे आहे. आज देशाला