डॉ. बालाजी जाधव : शेतकरी कीर्तन महोत्सव उत्साहात
परळी - जग कितीही आधुनिक होऊ द्या. कुणब्याशिवाय ते शून्य आहे. कलेक्टर शिवाय या देशाची व्यवस्था चालू शकते. पंतप्रधानांशिवाय चालू शकते. मंत्र्याशिवाय चालू शकते. अधिकाऱ्याशिवाय चालू शकते. पण या देशामधला कुणबी म्हणजेच शेतकरी असा घटक आहे. त्याच्याशिवाय
चंद्रपूर : 'जब तक सुरज चांद रहेगा तब तक हमारा संविधान रहेगा.' भांडवलशाही सरकारच्या हातात देशात बेबंधशाही आणि जुलूमशाही सत्ता सुरू झालेली असून देश हुकुमशाही कडे वाटचाल करतो आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा संत तुकाराम महाराजांनी समाज जोडण्यासाठी मोलाचा मंत्र दिला आहे. सत्तेतील सरकारे बहुजनांचा
मुंबई, दि. ३ - राज्यातील शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून मागासवर्गीयांच्या विरोधात एका मागून एक निर्णय घेत आहे. अर्थसंकल्पात मागासवर्गीयांचा हक्काच्या निधीत कपात करुन शिंदे - फडणवीस सरकारने मागास वर्गीयांना एक धक्का दिलेला असताना या सरकारने पुन्हा एकदा मागासवर्गीयांना दुसरा धक्का दिला
नागपुर विद्यापीठातील प्रकार
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शताब्दी 'राष्ट्रसंत वर्षानिमित्त व्याख्यानमाला' सुरू केली आहे. परंतु, मानवता आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंतांच्या नावाने असलेल्या या व्याख्यानमालेमध्ये 'वेदां'चे धडे दिले जात आहे. या
रामचंद्र सालेकर, राज्य उपाध्यक्ष, डाॕ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य.
ओबीसींच्या उच्च शिक्षित मुलांना त्यांचे हक्क अधिकार,ओबीसी आरक्षणाचे ३४० कलम, आरक्षणाची गरज,मागास व शुद्र असल्याची त्यांना नसलेली जाणीव,आपल्या खऱ्या संस्कृतीची व इतिहासाची नसलेली जान,आपले शत्रू