- सुहास नाईक
वैषाख शु.३.अक्षय्य तृतीया. सन १७४९ . वेळ सुर्योदयानंतरची. मुहूर्त गोरज. स्थळ पुण्यातील आंबील ओढा परिसर. सर्वत्र मंत्रोच्चाराचे आवाज. यज्ञ मांडलेला. पौरोहित्य करणाऱ्या ब्राम्हणांची लगबग. यजमानांना भिती, यज्ञातील आहुतीच्या पूर्तततेची. तेवढ्यात गारद्याने खांद्यावर लादून आणलेला, नुकताच
महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने उच्च प्राथमिक शाळा शिवनी येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मुख्याध्यापक अल्का तिजारे,यांच्या अध्यक्षता व शिक्षक रजनीगंधा वंजारी आणि अनुज हुलके यांची उपस्थिती होती. महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण
डॉ. अनंत दा. राऊत
सध्या महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक आंदोलन सुरू आहे. कुठल्याही आंदोलनाला एक वैचारिक अधिष्ठान असावे लागते. आंदोलन करणाऱ्यांना सांविधानिक मूल्य व्यवस्था व आचारसंहितेचे भान असावे लागते. अंतिमतः आपणाला भारतातील विषमतावादी, उच्चनीचता, अन्याय व शोषणावर आधारलेली समाज
जत दि.२५ डिसेंबर २०२३ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथे चवदार तळे आणि २५डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे आपल्या सहकार्याना सोबत समाजात विषमता आणि भेदभाव निर्माण करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सामाजिक विषमतेच्या विरोधात आवाज उठवीला
दिल्ली विश्वविद्यालय के जनजातीय अध्ययन केंद्र ने इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र (आईजीएनसीए) के सहयोग से भगवान बिरसा मुंडा की जयंती मनाने के लिए 15 नवंबर, 2023 को जनजातीय गौरव दिवस मनाया ।
कार्यक्रम के दौरान, साउथ कैंपस के निदेशक प्रोफेसर श्री प्रकाश सिंह दिल्ली विश्वविद्यालय में जनजातीय