डॉ. शिवानंद भानुसे (प्रदेश प्रवक्ते, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र)
राज्यकर्ते हे प्रजेचे रक्षक असतात पण हेच रक्षक जर सरळ-सरळ भक्षक झाले तेव्हा न्याय कोणाकडे मागायचा? कारण ज्यांच्याकडे दाद मागायची तेच अनूचे दरोडेखोर झाले. आणि अशा अधिकाऱ्यांना त्याकाळी सरकारही मान- सन्मान आणि पदव्या बहाल करीत
- जोगेंद्र सरदार
छत्रपती शाहू महाराजांना ज्या वेदोक्त प्रकरणावरून अपमानित करण्यात आले होते, तोच प्रकार छत्रपतींच्या घराण्यातील संयोगिताराजे भोसले यांच्या बाबतीत नाशिकच्या काळाराम मंदिरात घडला. महाराजांनी त्यानंतर चातुर्वर्ण्य व्यवस्थेला जसे ठोकरीने उडवून लावले तसे धैर्य राणीसाहेबांना
शिवव्याख्याते तुषार उमाळे यांचा सवाल - परतवाडा येथील शिवजयंतीचा कार्यक्रम
अचलपूर : आजकाल काही जण शिवरायांना हिंदूत्ववादी ठरवित आहे. शिवाजी महाराज हिंदूत्ववादी होत, तर त्यांचा राज्याभिषेक करण्यासाठी त्रास का दिला आणि त्यांच्या वारसांना शूद्र का लेखण्यात आले, असे कटू प्रश्न शिवव्याख्येते तुषार
- अनिल भुसारी
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काळात विपरीत परिस्तिथीती असतांना आपल्या कर्तृत्वाच्या आणि सहकाऱ्यांच्या बळावर शेतकरी, कष्टकरी, महिला, दिन - दलितांना स्वातंत्र्य, न्याय, हक्क देणारे स्वराज्य निर्माण केले ते एक महान कार्य ठरले. 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने
- अनिल भुसारी.
छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय नाहीत ते शूद्र आहेत आणि शुद्रांना राजा होण्याचा अधिकार नाही असे म्हणून महाराष्ट्रातील ब्राह्मण - पूरोहीतांनी त्यांचा राज्याभिषेकाचा विधी करण्यास नकार दिला. समस्त रयतेच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करून, स्वातंत्र्याची ज्वाला पेटवून, स्वाभिमान