भारतीय समाजामध्ये अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. तर्क, बुद्धी चा अभ्यास करता फक्त गोंधळ करण्यात अग्रेसर भारतीय लोक आहेत. आपले वर्तन योग्य कि अयोग्य हे तपासणे किंवा सत्य असत्या मधला फरक करून सत्याचा स्विकार करण्याची क्षमता आज भारतीय लोकांमध्ये दिसून येत नाही. काही काही
भीमा कोरेगाव मानवंदना करण्याकामी सरकारचे ढिसाळ नियोजना प्रकरणी भारत मुक्ती मोर्चाची महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेच्या न्यायालयात धाव
उल्हासनगर : शिव फुले शाहू आंबेडकरांचा व पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणुन महाराष्ट्राची ओळख असताना इतीहासीक स्थानाकडे सरकारचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होताना
सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष (१५० वर्ष पूर्ण) सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा फुले यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या पुरंदर तालुक्यामध्ये सत्यशोधक समाज परिषद रविवार दि. ०५/०२/२०२३ रोजी सकाळी १० वा. ३० मि. आयोजित केली आहे. तरी या परिषदेस आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र, आयोजित...१७ वे अ. भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलन कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्य नगरी, सर्कस ग्राऊंड, वर्धा फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच शनिवार ४ व रविवार ५ फेब्रुवारी २०२३, संमेलनाध्यक्ष मा. चंद्रकांत वानखेडे प्रख्यात लेखक, पत्रकार, शेतकरी कार्यकर्ते,
पुणे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ७५ हजार पदांची नोकर भरती करण्याचा शासनाचा मानस आहे; परंतु संबंधित पदभरती करताना असलेले २० टक्के अनुकंपा आरक्षण रद्द करावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती तसेच स्पर्धा परीक्षार्थीनी केली आहे.
राज्यात गेल्या पाच-सात वर्षापासून अनेक विभागांत