फुले शाहू आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी डॉ. ऑड. अंजली साळवे विटनकर

phule shahu ambedkar OBC Mahila Sahitya Sammelan Swagat Adhyaksh Dr Adv Anjali Salve Vitankarडॉ. ऍडव्होकेट अंजली साळवे विटनकर यांचे अभिनंदन     ओबीसी जनगणना लढ्यातील आघाडीच्या नेत्या तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉ. ऍडव्होकेट अंजली साळवे विटनकर यांची ८ मे २०२२ ला, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मवीर कन्नमवार सभागृह, नागपूर रोड, चंद्रपूर येथे होऊ घातलेल्या फुले शाहू आंबेडकर ओबीसी

दिनांक 2022-04-25 12:12:23 Read more

जातवार जनगणनेसाठी ओबीसींचा महामोर्चा

OBC Mahamelava for OBC aarakshan with OBC cast Censusकोल्हापुरात १० जानेवारीला ओबीसींचा महामोर्चा      केंद्र आणि राज्य सरकार दोघेही ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यामध्ये अपयशी ठरले आहेत. केंद्र सरकारने तर कहर करत ओबीसींच्‍या जातवार जनगणेलाच  स्‍पष्‍ट नकार दिला आहे.  म्हणूनच येत्या १० जानेवारी २०२२ रोजी कोल्हापुरात ओबीसी बांधवांचा महामोर्चा

दिनांक 2021-12-14 03:17:27 Read more

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षणा साठी लढा उभारणार - ओबीसी सेवा संघ

OBC community will fight for political reservation - OBC Seva Sangh     ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवार दिनांक 10 .12. 2021 शुक्रवारी रोजी ला नामदेव शिंपी समाजाचे कार्यालयात बैठक झाली     यामध्ये राज्य शासनास निवेदन देऊन राजकीय आरक्षण पूर्वीप्रमाणे करण्याचा इशारा देण्यात आला ,याबद्दल आंदोलनाच्या माध्यमातून

दिनांक 2021-12-11 08:07:51 Read more

जातवार जनगणनेचा एल्गार

OBC Leaders Fighting for Caste Based Census Against Modi Governmentबिहारमध्ये जातवार जनगणना होण्याची घोषणा      केंद्र सरकारने जातवार जनगणना करून भारतीय समाजाचं वास्तव समोर यावं,त्यानुसार ओबीसीचं मागासलेपण दूर करण्यासाठी असलेल्या आरक्षणाचा ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात लाभ व्हावा अशी ओबीसींची मागणी असून, केंद्र सरकार जातवार जनगणना करण्यासाठी निर्णय घेत नाही.

दिनांक 2021-12-11 07:19:05 Read more

ओबीसी लोकप्रतिनिधी व ओबीसी समाज मेळावा कोल्हापूर - ओबीसी जनमोर्चा

OBC samaj melava Kolhapur    ओबीसींनी लोकप्रतिनिधी व ओबीसी समाज मेळावा आपल्या भारत देशात संविधान लागू झाल्यानंतरच समता प्रस्थापित होवू लागली. भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे मुलभत हक्कदेशाच्या स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही ओबीसींसाठी प्रस्थापित झाले नाहीत. हवक मिळविण्यासाठी

दिनांक 2021-12-02 08:35:56 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add