इतिहासाच्या पाना पानात आपला इतिहास आहे. त्या काळात समाज मनाचा अविष्कार म्हणून साहित्याने आपला ठसा उमटविला आहे. मग बौद्ध, चावार्क, संत परंपरा, फुले, शाहू, अंबेडकर विचार प्रणाली ही समाज घडविण्याची एक परंपरा आहे. परंतू आपल्या जातींना एक तंत्र वापरून दडपण्याची पद्धत इतिहास काळा पासून प्रतिष्टीत म्हणून
साहित्याच्या रणमैदानात ५२ टक्क्यांनी रणशिंग फुकले आहे. तात्यासाहेब म. फुल्यांच्या पुण्यनगरीत ओबीसी साहित्य संघटीत होत आहे. - : भुमिका :- आमच्या देशीचे अतुल स्वामी वीर ।। होते रणधीर ।। स्मरू त्यास।।धृ.।। बळीस्थानी आले शूर भैरोबा ।। खंडोबा जोतीबा ।। महासुभा ।।१।। सद्गुणी पुतळा राजा मूळ बळी ।। दसरा दिवाळी
नुकतेच उद्योगपती राहुल बजाज यांच्या राज्यसभेच्या उमेदरावरीला शरद पवारांनी समर्थन देऊन त्यांना भरगच्च मतांनी विजयी केले. बजाजांना समर्थन देताना पवारांनी काँग्रेसने विधान परिषदेच्या निवडणुकीत दगा दिल्याचे निमित्त पुढे केले. असा दगा पवारांनी काँग्रेसला कित्येकदा दिला याचा विसर मात्र त्यांना
भारतीय जनतेचे प्रश्न सामाजिक व आर्थिक स्वरूपाचे आहेत. लोकशाही व्यवस्थेमध्ये हे प्रश्न क्रांतीकारी पद्धतीने व लोकशाही मार्गाने सोडविले पाहिजेत असा डॉ. बाबासाहेबांचा आग्रह आहे. ओबीसींकरिता हे प्रश्न कोणी निर्माण केले आहेत ? आतापर्यंत ओबीसींना वाटत होते की , हे प्रश्न अनु. जाती - जमातीच्या आरक्षणामुळे निर्माण
ओबीसींना शिक्षणक्षेत्रात २७ टक्के आरक्षण देण्याच्या मुद्यावरून उफाळलेल्या आरक्षणविरोधाच्या आंदोलनाच्या निमित्ताने समाजातील अदृश्यझाकलेलेले जास्त वास्तव पुन्हा एकदा समोर आले. या विषयावर सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा वर्चस्ववादी समाज आपले आसन बळकट करण्यासाठी