भारतीय समाजव्यवस्था रोम, चीन, मिश्र इ. संस्कृतिपेक्षा भिन्न असली तरी आजही चार्तुवर्ण व्यवस्था विद्यमान आहे हे अर्जुनसिंगाने सोडलेल्या ओबीसी आरक्षणाच्या बाणाने सिद्ध झाले आहे. शेक्सीपयरने लिहीले होते नावात काय आहे ? नाव बदलले तरी गुलाबाच्या फुलाचा सुंगध थोडाच बदलणार आहे ? ओबीसींच्या बाबतीत नेमके
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदार शालिनीबाई पाटील या सध्या आपल्या बेताल वक्ताव्या मुळे प्रसार माध्यमांच्या प्रकाश झोतात आहे. फुले - आंबेडकरी विचार व आंबेडकरी समाजाविरूद्ध व त्यांच्या नेतृत्वाविरूद्ध खास करून खासदार रामदास आठवले साहेबांविरूद्ध त्या गरळ ओकत आहेत. प्रसिद्धीत सातत्याने रहावे
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मुंडगांव ह्या लहानश्या गावांमध्ये अतिशय सोज्वळ, प्रेमळ, सहृदयी व सर्वावर प्रेम करणारे एक आदर्श व महान व्यक्तीमत्वाचे धनी असलेल्या भाऊसाहेबांच्या दयाळू, मायाळू, निगर्वी व हृदयप्रेमी , निरागस मायेने ओतप्रोत भरलेल्या स्वभाव असणाऱ्या श्रीमती लक्ष्मीताई या दाम्पत्याच्या