भारतातील शैक्षणीक, सामाजीक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाचे स्थितीचे अन्वेक्षण करण्याचे आधिकार घटनेच्या ३४० कलमान्वये राष्ट्रपतीना लाभले त्यानुसार ९ जानेवारी १९५३ रोजी जेष्ठ विचारवंत काका कालेलकर यांचा पहिला आयोग नेमला गेला. या आयोगाने ३० मार्च १९५५ रोजी आपला अहवाल राष्ट्रपतीना सादर
भारतीय समाजव्यवस्था रोम, चीन, मिश्र इ. संस्कृतिपेक्षा भिन्न असली तरी आजही चार्तुवर्ण व्यवस्था विद्यमान आहे हे अर्जुनसिंगाने सोडलेल्या ओबीसी आरक्षणाच्या बाणाने सिद्ध झाले आहे. शेक्सीपयरने लिहीले होते नावात काय आहे ? नाव बदलले तरी गुलाबाच्या फुलाचा सुंगध थोडाच बदलणार आहे ? ओबीसींच्या बाबतीत नेमके
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदार शालिनीबाई पाटील या सध्या आपल्या बेताल वक्ताव्या मुळे प्रसार माध्यमांच्या प्रकाश झोतात आहे. फुले - आंबेडकरी विचार व आंबेडकरी समाजाविरूद्ध व त्यांच्या नेतृत्वाविरूद्ध खास करून खासदार रामदास आठवले साहेबांविरूद्ध त्या गरळ ओकत आहेत. प्रसिद्धीत सातत्याने रहावे
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मुंडगांव ह्या लहानश्या गावांमध्ये अतिशय सोज्वळ, प्रेमळ, सहृदयी व सर्वावर प्रेम करणारे एक आदर्श व महान व्यक्तीमत्वाचे धनी असलेल्या भाऊसाहेबांच्या दयाळू, मायाळू, निगर्वी व हृदयप्रेमी , निरागस मायेने ओतप्रोत भरलेल्या स्वभाव असणाऱ्या श्रीमती लक्ष्मीताई या दाम्पत्याच्या