भारतात गेली कित्येक वर्षे ओ. बी.सी. समाजातील युवक - युवती केंद्र व राज्य शासनाच्या सेवेपासून विविध क्षेत्रात सहभागापासून वंचित होते. शिक्षण क्षेत्रात व उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात देखिल ओ.बी.सी. समाजाला स्थान मिळत नव्हते. म्हणून तथाकथित समाजाने लादलेले पारंपारिक व्यवसाय जसे सुतारकाम, लोहारकाम, माळी,
“भारतात स्वातंत्र्याचा सुर्य उगवणारे छ. शिवाजी महाराजांना देण्यात येणाऱ्या पदव्या, त्यांच्याबाबत येणारी विशेषणे आणि त्यांना लावलेली बिरूदावलीत “क्षत्रिय कुलावतंस” “कुळवाडी भूषण” “बहुजनप्रतिपालक” “गोब्राह्मणप्रतिपालक” ही विशेषणे मुख्यत वापरली जातात सर्व सामान्य जनतेला प्रश्न
“ज्यासी अपंगिता नाही त्यासी जो धरि हृदयी तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा” हे संत तुकारामांचे वचन सार्थ करणारा लोक कल्याणकारी राज राजर्षी छ. शाहू यांनी जीवनभर केलेल्या कार्याचे स्मरण आणि चिंतन केल्या नंतर खरोखरीच बहुजनांसाठी जीवन जगणारा व लोकहितार्थ कष्टणारा राजा बहुजनांचा महानायक म्हणुन
आज पुण्याला जे विद्येचे माहेर घर आले आहे. तेच मुळात आपण विसरलोत. बहुजनांना लुटणाद्येचे माहेर घर आले आहे. तेच मुळातया विकृत्तीवर पहिला हाला महात्मा फुल्यांनी केला. शेकडो वर्ष जो एक दहशदवाद निर्माण करून बहुजनांना शिक्षणा पासून दूर ठेऊन जी परंपरा निर्माण केली होती ती मोडीत काढण्याचे काम महात्मा फुल्यांनी
स्वातंत्र्याच्या साठाव्या वर्षात पदार्पण करताना बहुजन समाजातील नवयुवकाचे भवितव्य अत्यंत अंधकारामय होत आहे. २१ व्या शतकातील जागतिकीकरणाच्या युगामध्ये संगणक क्रांतीनी वेग घेतला आहे. सगळीकडे माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट झालेला आहे. या वास्तवतेकडे डोळेझाक करून ८० टक्के ओबीसी जनतमा उपास-तापास, कर्मकांड,