- सतीश जामोदकर, हिवरा बु. मानोरा, वाशिम
जोतीराव फुले सत्यशोधक होवून गेले चळवळी एक तेच तत्व सकपीक महाराजांचे होते. (अ. २७, पु. २८९ श्री गुरुकृपा सिंधु ग्रंथ रचयिता, नामदेव बालाजी बाळणे, अचलपूर) असा उल्लेख आहे. याच अध्यायात नामदेव काळणे यांनी मंगरूळचा काला याचे सविस्तर वर्णन केले आहे. गणपती महाराजांनी
नागपुर । जहां पूरे देश में हर जगह ओबीसी की जनगणना की मांग हो रही है, वहीं एड डॉ. अंजलि साल्वे ने विश्वास जताया है कि एड डॉ. द्वारा दायर याचिका से ओबीसी को न्याय मिलेगा. बिहार में ओबीसी की अलग जनगणना शुरू की गई और उसके बाद देश के अन्य राज्यों में भी ओबीसी की अलग जनगणना की दिशा में कदम उठाए गए. महाराष्ट्र में
नागपूर : ओबीसीच्या जनगणनेची देशात सर्वत्र मागणी सुरू असतांना ओबीसींच्या जनगणनेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात डॉ. अॅड. अंजली साळवे आणि भारतीय पिछड़ा (ओबीसी) शोषित संघटननेने दाखल केलेल्या याचिकेमुळे ओबीसींना न्याय मिळेल असा विश्वास डॉ. अॅड. अंजली साळवे यांनी व्यक्त केला आहे.
बिहारमध्ये
दि. २४ सप्टेंबर १८७३ साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांचे शिक्षण विषयक कार्य सुरू असताना सनातन वाद्यांचा त्यांना जो अनुभव आला त्या सनातन वादापासून शूद्र / अति शूद्र समाजाची म्हणजेच बहुजनांची मुक्तता व्हावी म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाचे निर्मिती केली व देवाच्या भेटीला जाताना मध्यस्थ नाकारला.
स्मृतीशेष हरी नरके सर,
आपण सध्या आमच्यात नसले तरी महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि प्रबोधनाच्या चळवळीत आपले नाव शेवटपर्यंत अजरामर राहील यात कोणतीही शंका नाही. तसे पाहिले तर इतक्या लवकर जग सोडून जाण्याचे आपले वय नव्हते. परंतु प्रकृती आणि इलाज करताना डॉक्टरांकडून झालेली हलगर्जी यामुळे आपण बहुजन