बेंडली में हुए जागरूकता अभियान में गरजे राजुरकर
चंद्रपुर, ब्यूरो. 21 दिवसीय अन्नत्याग विरोध प्रदर्शन कर रवींद्र टोंगे ओबीसी समाज के आरकॉन बन गए हैं. आरक्षण बचाने के लिए फिर से आंदोलन की तैयारी में हैं. सरकार को इस पर ध्यान देने की जरूरत है. घर-घर में ऐसे आयकान बनने लगे हैं. अपने अधिकार के प्रति जागरूकता
वेंडलीतून ओबीसी जनजागृती भेटीगाठी अभियानाची सुरुवात
चंद्रपूर : रवींद्र टोंगे हे २१ दिवस अन्नत्याग आंदोलन करून ओबीसी समाजाचे आयकॉन ठरले आहेत. आरक्षण वाचविण्यासाठी ते परत आंदोलनाची तयारी करीत आहे. सरकारने ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. घराघरात असे आयकॉन तयार होऊ लागले आहेत. आपल्या हक्कासाठी
वित्त विभागाकडून खोडा घालण्याचा प्रयत्न
नागपूर - महाराष्ट्रात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृह सुरू करण्यात येणार होती. मात्र आतापर्यंत वसतिगृह सुरू झाली नाही. ओबीसी विभागाने या विषयी पाठविलेली फाईल वित्तमंत्री अजित पवार यांच्या विभागात अडकवून ठेवण्यात आले असल्याचा आरोप टिळक पत्रकार
चाळीसगांव :- वंचित ओबीसींकडे सरकारचे लक्ष नाही त्यामुळे वंचित ओबीसींना न्याय मिळण्याची, त्यांचे प्रश्न सुटण्याची शक्यता धुसर झालेली आहे. या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आता वंचित ओबीसींनी रस्त्यावर येण्याची आणि संघर्षाची भुमिका घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार
शेगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघाच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशन नियोजनाबाबतची सभा दि 7 नोव्हेंबर ला प्रभाकर नगर जळगाव जा येथे संपन्न झाली. सदर सभेमध्ये प्रामुख्याने रामकृष्ण जवकार,विजय डवंगे, रघुनाथ कौलकार ,राम भेलके, सुभाषराव टाले,राजूभाऊ घुटे,प्रभाकर भुमरे, साहेबराव