- ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
25 जून 1975 आणीबाणीचा काळ आम्ही नुकतेच एस.एस.सी. नवीन शैक्षणिक धोरणाच्या दुसऱ्या बॅचचे विद्यार्थी. या शैक्षणिक धोरणाचा धसका पालक आणि विद्यार्थ्यांनी घेतला होता. त्याआधी कॉमर्स, आर्ट, गणित- सायन्सचे विषय मला वाटते आठवी पासूनच घ्यावे लागत होते. त्यानंतर प्री आणि नंतर ग्रॅज्युएशन
बकरी ईद विशेष
वो जिनके होते हैं खुर्शीद आस्तिनो में, कहीं से उन्हें बुलाओ बडा अंधेरा है। असे सूर्यासारखे देदीप्यमान प्रेषित हे अज्ञान आणि अंधकारात खितपत पडलेल्या समाजाला जागृत करून मानवतेच्या उच्च, उदात्त व प्रकाशमय वाटेवर घेऊन जाण्यासाठी काळाच्या विविध टप्प्यांवर जन्माला येत असतात कोणी म्हणते
इंजि. प्रदीप ढोबळे यांच्या आरक्षणाची पोटदुखी या पुस्तकाला पुरस्कार - भारतीय पिछडा शोषित संघटनेच्या वतीने कार्यक्रम
नांदेड - येथील भारतीय पीछडा शोषित संघटन जिल्हा शाखेच्या वतीने राज्यस्तरावरील ओबीसी लेखकाला या वर्षापासून स्मृतीशेष प्रा. हरी नरके फुले-आंबेडकरी विचारधारा साहित्या पुरस्कार
ओबीसी जनमोर्चाचे निवेदन : शासकीय आदेशात बदल करण्याची मागणी
कोल्हापूर : ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येत असलेल्या वसतिगृहांमध्ये इयत्ता दहावीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जावा, अशी मागणी ओबीसी जनमोर्चाने जिल्हा प्रशासनाकडे केली.
लेखक - प्रेमकुमार बोके
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नुकतीच लोकसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करताना त्यांनी विरोधी पक्षनेते पदाला योग्य न्याय देऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात मांडावे व त्याची सोडवणूक करण्यासाठी लोकशाहीच्या