बुधवारी जालना शहरा मध्ये कुठलेही वैदिक मंत्रोच्चारांचे स्तोम न करता साध्या सोप्या सत्यशोधक पद्धतीने सत्यशोधक विवाह सोहळा सत्यशोधक समाज संघाचे विधीकर्ते मौर्य आकाश मेहेत्रे व सत्यशोधक भगवान रोकडे तसेच नातलगांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रथमच जालना शहरामध्ये सार्वजनिक सत्यधर्मीय सत्यशोधक
वाडे गावातील ग्रामस्थांचे क्रांतिकारी पाऊल - पी.डी.पाटील.
आपल्या कृषी संस्कृतीचे जतन करून महापुरुषांच्या विचार आत्मसात करणे - डॉ. सुरेशजी झाल्टे
सत्यशोधक विधी करणे काळाची गरज - प्रा. शंकरराव महाजन
भडगांव - भडगाव तालुक्यातील वाडे या गावी महाराष्ट्रातील चौथे सार्वजनिक सत्यधर्मीय विधीकर्ते प्रशिक्षण
मनुस्मृती दहन घटना आणि त्यावरून उठलेले वादंग यामुळे महाराष्ट्रातील समाजजीवन ढवळून निघाले. अभ्यास क्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्यात येण्याच्या निषेधार्थ मनुस्मृती दहन करताना, आ. जितेंद्र आव्हाड यांच्या हातून अनवधानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला त्यावरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर
- वैभव छाया
बाबासाहेबांचे कामगार धोरण हे डाव्या विचारसरणीच्या अगदी भिन्न होते. डाव्यांनी कायम कागारांना संपाच्या बेडीत अडकवून एकसुरू संघर्षाची सवय घालून दिली. खरा दोष तर भांडवलदांरांत होता. बाबासाहेबांनी नेमकं हेच हेरलं होतं. संप करणे हा अपराध मानून अनेक मालकांनी कामगार कपातीचं धोरण अवलंबलं होतं.
- महेंद्र गायकवाड
तेव्हा समग्र भारतातील कामगारांची स्थिती अत्यंत निराशाजनक होती. मालक- भांडवलदार वर्ग दुर्बल , असंघटित कामगारांना वाट्टेल तसा राबवित. कामगार संघटनासुद्धा मालकधार्जिन्या असल्यामुळे कामगारांचे अस्तित्व गोठवून टाकले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कामगारांबद्दल आस्था होती.