सत्यशोधक समाज, मौदा कडून मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन

Statement of various demands for OBC Samaj from Satyashodhak Samaj Mauda to the Chief Minister     दि. २३ जानेवारी २०२५ गुरुवारला सत्यशोधक समाज, ता. मौदा जि. नागपूर कडुन तहसीलदार मौदा यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. १. मंडल आयोगाचा अहवाल जश्याचा तसा लागु करण्यात यावा. २. ओ.बी.सी. ची जणगणना करण्यात यावी व त्याप्रमाणात केंद्रसरकार, राज्यसरकार व सार्वजणीक

दिनांक 2025-01-27 01:05:04 Read more

जन्म क्रांतीज्योती सावित्रीचा; मार्ग स्त्री शिक्षणाच्या प्रगतीचा

kranti jyoti savitri phule - अनिल नाचपल्ले, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघ      १८४८ साली संबंध भारतामध्ये मुलींसाठी फक्त तीन शाळा होत्या, या शाळेतील मुलींना शिकवणाया सावित्रीमाई यांचा जन्म दि. ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव सातारा (महाराष्ट्र) येथे झाला. त्याकाळी पुण्यात सावित्रीमाई यांचे पती जोतिबांनी आपल्या

दिनांक 2025-01-22 01:38:27 Read more

पुरुषोत्तम खेडेकर : महिलांना आत्मभान देणारा क्रांतीपुरुष

Purushottam Khedekar - A revolutionist who gave self-confidence to women     आंबेडकरी चळवळी नंतर खऱ्या अर्थाने जर महिला सार्वजनिक जीवनात काम करताना कुठे दिसत असतील तर त्या मराठा सेवा संघाच्या चळवळीत ! आज लाखो महिला जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून मराठा सेवा संघाच्या चळवळीत काम करीत आहे आणि याचे संपूर्ण श्रेय मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांचे आहे.मराठा

दिनांक 2025-01-12 10:32:39 Read more

|| बाळापुरची नक्शबंदी सूफी परंपरा || ...

Balapur Naqshbandiyan suufii Paramparaनितीन सावंत, परभणीकर      विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बाळापुर हे अत्यंत सुंदर असे तालुक्याचे ठिकाण आहे. हे शहर जुन्या ऐतिहासीक शहरांपैकी एक आहे. मन आणि म्हस या दोन नद्यांच्या संगमावर हे सुंदर शहर वसलेले आहे. विटा बनवण्यासाठी लागणाऱ्या पांढऱ्या सनवटाच्या मातीसाठी हे शहर आजही प्रसिद्ध आहे. पांढऱ्या

दिनांक 2025-01-12 10:22:03 Read more

महात्मा फुले फाउंडेशनतर्फे सावित्रीच्या लेकी पुरस्काराचे वितरण

Mahatma Phule Foundation savitris lekki puraskaraमुलींच्या संसारात आईने लक्ष देणे थांबविल्यास घटस्फोट थांबतील - भारती शेवते शिंदे      नंदुरबार  - स्त्रि सुद्धा एक अद्भुत शक्ती आहे. जिजाऊ, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच भारतीय स्त्रियांचे अस्तित्व साऱ्या जगात अग्रेसर आहे.  मुलींच्या संसारात आईने लक्ष देणे थांबवल्यास समाजातील घटस्फोटांचे

दिनांक 2025-01-12 09:49:13 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add