भारतीय इतिहासात चातुर्वर्ण्य, कर्मकांड आणि ब्राम्हण्यवाद हे सत्य नाकारणे म्हणजे मुर्खपणा आहे. ज्यांना ज्यांना चातुर्वर्ण्याचे चटके बसले आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजदेखील आहेत. या कर्मकांडामुळेच महाराजांना, 'तुम्हाला राज्याभिषेक करता येणार नाही', असे
फुले और आंबेडकर के आंदोलनों ने महिलाओं व बहुजनों के जीवन में लाया क्रांतिकारी बदलाव - उमाकांत बंदेवार
सिवनी, 14 अप्रैल 2025: बहुजन समाज पार्टी (बसपा) ने सिवनी जिला मुख्यालय में 14 अप्रैल को महात्मा ज्योतिबा फुले और भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर की संयुक्त जयंती को भव्य, गरिमामय और सामाजिक जागरूकता से परिपूर्ण
सामाजिक समता सप्ताहानिमित्त जनजागृती
सांगली, १५ एप्रिल २०२५: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात यांनी सांगितले की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या जादूटोणाविरोधी कायद्यामुळे राज्यातील भोंदू मांत्रिक आणि अंधश्रद्धेच्या
इंदापूर, १४ एप्रिल २०२५: शिरसोडी (ता. इंदापूर) या छोट्या गावात एक ऐतिहासिक क्षण अनुभवला गेला, जेव्हा नाथपंथी डवरी गोसावी समाजाने गेल्या पन्नास वर्षांतील पहिल्यांदाच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि सामाजिक समतेचे प्रणेते
ग्रामपंचायत बस्तवडे ता. कागल येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन सरपंच सौ. सुनिता गंगाधर शिंत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.तर या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते