- महेंद्र गायकवाड
तेव्हा समग्र भारतातील कामगारांची स्थिती अत्यंत निराशाजनक होती. मालक- भांडवलदार वर्ग दुर्बल , असंघटित कामगारांना वाट्टेल तसा राबवित. कामगार संघटनासुद्धा मालकधार्जिन्या असल्यामुळे कामगारांचे अस्तित्व गोठवून टाकले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कामगारांबद्दल आस्था होती.
.. भारतीय इतिहासातलं असं एक सोनेरी पान जे उलगडल्याखेरीज आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासणं वा त्याचा विचार करणं केवळ अशक्य. बुद्ध आणि कबीरानं जन्माला घातलेल्या तत्वज्ञानाला जर भरभक्कम भिंतीचा आधार कुणी दिला असेल तर तो फक्त जोतीराव आणि त्यांची सहचरिणी सावित्रीमाई फुले यांनीच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
जन्म दिवस – १४ एप्रिल १८९१ – महू • मृत्यू – ६ डिसेंबर १९५६ (दिल्ली)
संक्षिप्त जीवनचरित्र
• बाबासाहेबांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सपकाळ व माता भीमाबाई यांच्या पोटी जन्माला आलेले बाबासाहेब
प्रिय,
भीमराया, (तुम्हास हे पत्र...) #Happiest_Birthday #Equality
तुमच्याकडे बघून डॉक्टर व्हावंसं वाटतं, सातत्याने सकस शिक्षण घ्यावं अन् द्यावं, हे चक्र डोक्यात फिक्स बसतं आणि या विचाराने अभ्यासासाठी जीव दिवसरात्र झपाटला जातो.तुम्ही अंधाऱ्या समाजाला प्रकाशाची आणि विवेकी वाट दाखवलीत. दिनदुबळ्यांचे आधार बनलात,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनावरील सेन्सॉरशीपची 61 वर्षे ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मूळ प्रस्तावना का गाळली ?
मी बुद्धाकडे कसा वळलो ? - बी. आर. आंबेडकर
"मला नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे- मी इतके उच्चस्तरीय शिक्षण कसे काय घेतले? दुसरा प्रश्न म्हणजे- बुद्ध धम्माकडे माझा कल कसा काय झुकला