बुधवारी जालना शहरा मध्ये कुठलेही वैदिक मंत्रोच्चारांचे स्तोम न करता साध्या सोप्या सत्यशोधक पद्धतीने सत्यशोधक विवाह सोहळा सत्यशोधक समाज संघाचे विधीकर्ते मौर्य आकाश मेहेत्रे व सत्यशोधक भगवान रोकडे तसेच नातलगांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रथमच जालना शहरामध्ये सार्वजनिक सत्यधर्मीय सत्यशोधक
वाडे गावातील ग्रामस्थांचे क्रांतिकारी पाऊल - पी.डी.पाटील.
आपल्या कृषी संस्कृतीचे जतन करून महापुरुषांच्या विचार आत्मसात करणे - डॉ. सुरेशजी झाल्टे
सत्यशोधक विधी करणे काळाची गरज - प्रा. शंकरराव महाजन
भडगांव - भडगाव तालुक्यातील वाडे या गावी महाराष्ट्रातील चौथे सार्वजनिक सत्यधर्मीय विधीकर्ते प्रशिक्षण
जन्म दिवस – १४ एप्रिल १८९१ – महू • मृत्यू – ६ डिसेंबर १९५६ (दिल्ली)
संक्षिप्त जीवनचरित्र
• बाबासाहेबांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सपकाळ व माता भीमाबाई यांच्या पोटी जन्माला आलेले बाबासाहेब
कुंभमेळ्याचा निधी पाणी योजनांना द्या - पुरोगामी कार्यकर्त्यांचे आवाहन;
सांगली : अर्धे राज्य दुष्काळात होरपळते आहे. प्यायला पाणी नाही. राज्यातील शाळांची अवस्था गंभीर आहे. शाळा बंद पडायला लागल्या आहेत. या परिस्थितीत दुष्काळी योजनांना आणि शाळांना पैसे द्यायचे सोडून सरकार कुंभमेळ्यावर २५०० कोटीचा
विस्थापित मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून ऐरणीवर असताना निवडणुकीच्या तोंडावर शिंदे- पवार फडवणीस या तिघाडी सरकारने केवळ आरक्षणाचे गाजर दाखवून मराठा समाजाची घोर फसवणूक केलेली असून मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उभारलेले मराठा आंदोलन विस्थापित मराठ्यांचे