संत गाडगेबाबा साहित्यनगरी (वर्धा) ता. ४ : विद्रोह आणि समता एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समताविरोधी प्रवृत्तीला अर्थात विषमता संपविण्यासाठी विद्रोह आला आहे. विषमतेविरोधात केवळ नकाराची भाषा वापरण्यापेक्षा संघर्ष करण्यासाठी आम्ही सज्ज असलो पाहिजे. त्यासाठी नवविद्रोहाचे तत्त्वज्ञान निर्माण करावे
तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ११ एप्रिल ला शासकीय कायम स्वरुपी सुट्टी मंजूर झालीच पाहिजे. हे निवेदन संपूर्ण महाराष्ट्रात ५एप्रिल ला वेगवेगळ्या संघटनेने दिले. त्यामनिमित्याने नागपूर शहर आणि ग्रामीण मध्ये आमदार विकासदादा ठाकरे, आमदार चंद्रशेखरदादा बावनकुळे,उपजिल्हाधिकारी
डॉ. पी. टी. गायकवाड यांनी आपल्या यशस्वी वैद्यकीय कारकिर्दीनंतर वयाच्या पासष्टीत पहिली कादंबरी लिहिली आहे. जगणं, जगताना येणारे प्रश्न, वैद्यकीय क्षेत्र आणि इतर क्षेत्र वगैरे समजावून घेत ते आयुष्याला भिडले आणि त्यांनी पाहिलेले - ऐकलेले अनुभवलेले जग ‘हिप्पोक्रेटसच्या नावानं चांगभलं’ या कादंबरीत
प्रेमकुमार बोके
भारताला जगातील सर्वात मोठी यशस्वी लोकशाही असलेला देश म्हणून जगात मान्यता आहे.भारतीय लोकशाहीने अनेक चांगली मूल्ये भारताप्रमाणेच जगाला सुद्धा दिलेली आहेत.त्यामुळेच ७५ वर्षानंतरही भारतीय लोकशाहीचे गुणगान संपूर्ण जगात केले जाते. अनेक लोकांच्या त्यागातून,बलिदानातून आणि संघर्षातून
प्रेमकुमार बोके
एप्रिल महिन्यात अनेक महापुरुषांचे जन्मदिन किंवा स्मृतिदिन येतात.त्यामुळे एप्रिल महिना हा महापुरुषांच्या विचारांनी ढवळून निघत असतो.भारतामधे वेगवेगळ्या कालखंडात जन्माला आलेल्या महापुरुषांनी या देशातील सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य झिजविले आहे आणि सामान्य