आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार तत्काळ मागे घ्या - संभाजी ब्रिगेड

Withdraw the Maharashtra Bhushan award to Appasaheb Dharmadhikari immediately - Sambhaji Brigade    नांदुरा : महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार नुकताच कोकणातील आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सरकारने बहाल केला आहे. १९९६ पासून महाराष्ट्र सरकारच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. परंतु या पुरस्काराच्या विजेत्यांचे बारकाईने निरीक्षण आणि परीक्षण केले असता

दिनांक 2023-04-12 07:29:54 Read more

शिवरायांच्या इतिहासातून तरुणांनी स्फूर्ती भानुसे घ्यावी- प्रा. डॉ. शिवानंद

The youth should take inspiration from the history of Shiva Raya    लोणार  स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किन्ही येथे प्रा डॉ शिवानंद भानुसे ( प्रदेश प्रवक्ते संभाजी ब्रिगेड) यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले. या कार्यक्रमात गावातील व पंचक्रोशीतील शेकडो बंधू-भगिनींनी हजेरी लावली होती. छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून व

दिनांक 2023-04-12 07:05:39 Read more

मानवता की भलाई का संदेश देने वाले 'सत्गुरु रविदास जी महाराज'

Satguru Ravidas Ji Maharaj who gave the message of the welfare of humanity    श्री गुरु रविदास जी महाराज का जन्म 1376 ई. भाव 1433 सम्वत् विक्रमी माघ शुक्ल पूर्णिमा प्रविष्टे (15) दिन रविवार को काशी, बनारस में हुआ।     जिस समय उनका जन्म हुआ, उस समय हर तरफ ऊंच-नीच, जात-पात, भेदभाव का बोलबाला था और कानून जात-पात के नाम पर अत्याचार करना गुनाह नहीं, बल्कि हक और धर्म समझता था। पाखंड, आडम्बरों

दिनांक 2023-04-12 02:10:50 Read more

... मग राज्याभिषेकावेळी शिवरायांना त्रास का दिला ?

Why did Shivrayan get harassed during the coronationशिवव्याख्याते तुषार उमाळे यांचा सवाल - परतवाडा येथील शिवजयंतीचा कार्यक्रम     अचलपूर : आजकाल काही जण शिवरायांना हिंदूत्ववादी ठरवित आहे. शिवाजी महाराज हिंदूत्ववादी होत, तर त्यांचा राज्याभिषेक करण्यासाठी त्रास का दिला आणि त्यांच्या वारसांना शूद्र का लेखण्यात आले, असे कटू प्रश्न शिवव्याख्येते तुषार

दिनांक 2023-04-12 10:46:38 Read more

शिवरायांचे कार्य मानवतावादी होते : शिवानंद भानुसे

Shiva Rayas work was humanitarian    नवीन नांदेड, ता. २६: छत्रपती शिवाजी महाराज सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जालत होते. त्यांचे कार्य मानवतावादी होते, असे मत या वेळी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी मांडले. संभाजी ब्रिगेड आयोजित शिवजन्मोत्सवानिमीत्त सिडको जिजाऊ सृष्टी येथे प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.    

दिनांक 2023-04-12 10:14:40 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add