महाराष्ट्र शासन "महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम" कायदा आणू पहात आहे. तो अस्तित्वात आला तर कोणत्याही व्यक्ती किंवा संघटना यांना कोणत्याही विषयावर शासनाविरुद्ध बोलता येणार नाही. या कायद्याचे नाव महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम" असे असले तरी तो जनतेची सुरक्षा करणारा आहे असे म्हणता येणार
संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रा. प्रेमकुमार बोके यांचा आरोप
अंजनगाव सुर्जी: महाराष्ट्र सरकार आणत असलेला जनसुरक्षा कायदा हा समाजात जनजागृती करीत असलेल्या विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, लेखक व सर्वसामान्य नागरिक यांच्या विरोधात आहे. तसेच या कायद्याच्या आडून सरकार अभिव्यक्ती
सत्यशोधक समाज आणि समविचारी सामाजिक संघटना वर्धा जिल्हा एकत्रितपणे 'सत्यशोधक कट्टा' हा उपक्रम गेली तीन चार महिने सातत्याने राबवित आहे. या महिन्यात २९ जून २०२५ रविवारी, हनुमान मंदिर, (गव्हाळे यांच्या घरासमोर) जुनी म्हाडा कॉलनी, आय टी आय जवळ, वर्धा याठिकाणी सत्यशोधक कट्टा अंतर्गत वारकरी वारीला समर्पित
राजर्षि शाहू महाराज के जीवन का अध्ययन आवश्यक - श्री उमेश कोर्राम
नागपुर, 26 जून 2025: राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय के वी.बी. कोलते मुख्य ग्रंथालय और ज्ञान स्रोत केंद्र ग्रंथालय में छत्रपति राजर्षि शाहू महाराज की जयंती का आयोजन विद्यार्थी क्रिया समिति और स्टूडेंट्स राइट्स
"ध्येय निश्चित करून कामाला लागा यश मिळतेच" - दीपक अतिग्रे.
प्रचंड कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही. स्पर्धा परीक्षेची तयारी ही अकरावीपासून पहिल्या वर्षापासून करावे. आपण आपले स्वप्न मोठे ठेवा आणि ती पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत रहा. तुम्ही पाहिलेले स्वप्न निश्चितच सफल होते. तुम्ही ठरवलेले ध्येय