कुंभमेळ्याचा निधी पाणी योजनांना द्या - पुरोगामी कार्यकर्त्यांचे आवाहन;
सांगली : अर्धे राज्य दुष्काळात होरपळते आहे. प्यायला पाणी नाही. राज्यातील शाळांची अवस्था गंभीर आहे. शाळा बंद पडायला लागल्या आहेत. या परिस्थितीत दुष्काळी योजनांना आणि शाळांना पैसे द्यायचे सोडून सरकार कुंभमेळ्यावर २५०० कोटीचा
महाराष्ट्रातील पहिला मोर्चा रविवारी इंदापुरात
आ. गोपीचंद पडळकरांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध करणे आणि याप्रकरणी इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल असून, संबंधितावर योग्य कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्रातील ओबीसी एकवटले असून, रविवार, दि. १७ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले
जत दि. ७ डिसेंबर २०२३ - जत तालुक्यातील ओबीसीं समाजाचा जत तहसील कार्यालयावर ओबीसी नेते मा.छगन भुजबळ साहेब यांना पाठबळ देण्यासाठी प्रचंड भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाच्या तयारीसाठी जत तालुक्यातील गावो गावात जोरदार तयारी करण्यात आली होती. जत तालुक्यातून मोर्चा तयारी साठी तुकाराम माळी,
ओबीसी महिला शक्ति जोपर्यत एकवटनार नाही तोपर्यंत ओबीसी समाजाचे प्रश्न सुटणार नाही या देशात जनावरांची गनना होते पण या देशातील ६०% ओबीसी ची जनगनना होत नाही, आम्ही लोकप्रतिनिधी असुनसुद्धा सभागृहात ओबीसी ची लक्षवेधी लागेल किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे असे उद्गार राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या धर्तीवर राज्यातील ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील ६०० याप्रमाणे राज्यातील