हिंगणा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सरकारला भेट सवालबिहारच्या धरतीवर जातनिहाय जनगणना महाराष्ट्र सरकार का करत नाही? असा सवाल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष राजू चौधरी यांनी केला आहे. विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्यातील ओबीसी एसटी. व्हीजे एसबीसी तसेच
सावित्रीच्या लेकींनी उचलला अधिवेशन यशस्वीतेचा एकजुटीने गोवर्धन
सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व सत्यशोधका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित सत्यशोधक समाज संघ आयोजित राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी नायगाव तालुका
उमेश कोर्राम यांची मागणी
नागपूर - बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी. तसेच व्हीजेएनटी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृहे तात्काळ सुरू करावी आणि २१६०० विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले आधार योजना तात्काळ सुरू करावी, या व आदी मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री
जो ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढेल तोच सक्षम !
लेखकः -प्रा. श्रावण देवरे
निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे उमेदवार निवडीची लगीनघाई जोरात सुरू होत असते. सध्या लोकसभा निवडणूक जवळ आलेली असतांना उमेदवार निवडीसाठी लगीन घाई सुरू झालेली आहे. उमेदवार निवडतांना कोणत्या कसोट्या लावल्या जातात. या सर्व कसोट्या
वाई - संविधानाने आम्हाला दिलेले आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी दिलेले आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटावोचा कार्यक्रम नाही. हजारो वर्षाच्या सामाजिक मागासलेपणा दूर करण्यासाठी ते आहे. सरकारच्या छत्रछायेखाली खोटे कुणबी दाखले देऊन मागच्या दाराणे आमच्या आरक्षणात हे वाटेकरी होऊ पाहतात. आमचा तुमच्या आरक्षणाला