- अनुज हुलके
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तरी पार झाली. त्यानिमित्ताने देशभरात अमृत महोत्सव साजरा होत आहे. पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजाला स्वातंत्र्याचे अनन्यसाधारण अप्रूप वाटून तो समाज आपसूकच आनंदसोहळ्यात तल्लीन होणे स्वाभाविक आहे. ज्यांच्या वाडवडलांनी स्वातंत्र्य
- सतीश जामोदकर, हिवरा बु. मानोरा, वाशिम
जोतीराव फुले सत्यशोधक होवून गेले चळवळी एक तेच तत्व सकपीक महाराजांचे होते. (अ. २७, पु. २८९ श्री गुरुकृपा सिंधु ग्रंथ रचयिता, नामदेव बालाजी बाळणे, अचलपूर) असा उल्लेख आहे. याच अध्यायात नामदेव काळणे यांनी मंगरूळचा काला याचे सविस्तर वर्णन केले आहे. गणपती महाराजांनी
नागपुर । जहां पूरे देश में हर जगह ओबीसी की जनगणना की मांग हो रही है, वहीं एड डॉ. अंजलि साल्वे ने विश्वास जताया है कि एड डॉ. द्वारा दायर याचिका से ओबीसी को न्याय मिलेगा. बिहार में ओबीसी की अलग जनगणना शुरू की गई और उसके बाद देश के अन्य राज्यों में भी ओबीसी की अलग जनगणना की दिशा में कदम उठाए गए. महाराष्ट्र में
नागपूर : ओबीसीच्या जनगणनेची देशात सर्वत्र मागणी सुरू असतांना ओबीसींच्या जनगणनेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात डॉ. अॅड. अंजली साळवे आणि भारतीय पिछड़ा (ओबीसी) शोषित संघटननेने दाखल केलेल्या याचिकेमुळे ओबीसींना न्याय मिळेल असा विश्वास डॉ. अॅड. अंजली साळवे यांनी व्यक्त केला आहे.
बिहारमध्ये
दि. २४ सप्टेंबर १८७३ साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांचे शिक्षण विषयक कार्य सुरू असताना सनातन वाद्यांचा त्यांना जो अनुभव आला त्या सनातन वादापासून शूद्र / अति शूद्र समाजाची म्हणजेच बहुजनांची मुक्तता व्हावी म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाचे निर्मिती केली व देवाच्या भेटीला जाताना मध्यस्थ नाकारला.