क्या विज्ञान की तरक्की से अंधविश्वास खत्म हो रहा है? यदि 7 दिन के लिए विज्ञान की बनाई हुई वस्तु को बंद कर दिए तो क्या होगा? आज विज्ञान का प्रकाश सभी तरफ तेजी से फैल रहा है लेकिन क्या इस आधुनिक कहे जाने वाले समाज से अंधविश्वास का अंधेरा खत्म हो रहा है? यह सवाल अंधविश्वास से छुटकारा पाने वाले हर एक व्यक्ति
सतीश जामोदकर
मोर्शी अमरावती जिल्ह्यातील सत्यशोधक ब्राम्हणेत्तर चळवळीचा एकेकाळी बालेकिल्ला होता. ज्याप्रमाणे जुन्या ईलिचपूर नवीव भाषेत अचलपूर आणि आजचा त्यातील काही भाग चांदूरबाजार तालुक्यात समाविष्ट असलेला सत्यशोधक चळवळीचा बालेकिल्ला होता. तसाच त्याला लागून अल- सेला मोर्शी तालुका यातील
कोल्हापुरातील सत्यशोधक चळवळीने महाराष्ट्राला प्रगतिशील विचारांचे नवे परिमाण दिले. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला आता दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त कोल्हापुरातील सत्यशोधक चळवळीचा घेतलेला परामर्श. - प्रा. डॉ. अरुण शिंदे
करवीर सत्यशोधक समाजाची स्थापना १९११ ला झाली. भास्करराव
खूंटी. राष्ट्रीय तेली साहू महासंगठन ने बिहार के तर्ज पर झारखंड में भी जातीय गणना करने की मांग को लेकर मुख्यमंत्री हेमंत सोरेन के नाम उपायुक्त को ज्ञापन सौंपा है. मौके पर राष्ट्रीय तेली साहू महासंगठन जिलाध्यक्ष नरेन्द्र साहू, जिला संगठन महामंत्री कुमार ब्रजकिशोर, संरक्षक पंचू महतो, प्रखंड अध्यक्ष
- अनुज हुलके
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तरी पार झाली. त्यानिमित्ताने देशभरात अमृत महोत्सव साजरा होत आहे. पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजाला स्वातंत्र्याचे अनन्यसाधारण अप्रूप वाटून तो समाज आपसूकच आनंदसोहळ्यात तल्लीन होणे स्वाभाविक आहे. ज्यांच्या वाडवडलांनी स्वातंत्र्य