- लेखकः प्रा. श्रावण देवरे
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक-अध्यक्ष माननीय (बाळासाहेब) प्रकाश आंबेडकर यांनी परवा (28 ऑगस्ट 23 रोजी) फोन करून ओबीसींच्या राजकारणाची दिशा काय असावी याबाबत अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांवर माझ्याशी चर्चा केली. मुद्दे अत्यंत महत्वाचे असल्याने मी हे मुद्दे समस्त ओबीसी कार्यकर्त्यांच्या
लेखक - प्रा. श्रावण देवरे,
माळी राजकीय मिशन या नावाने संघटनेचा एक व्हाट्सप गृप आहे. या गृपवरील अनेक कमेंट्समध्ये एक कॉमन मुद्दा तुम्हाला वारंवार वाचायला मिळेल! तो मुद्दा असा आहे की- ‘माळी समाज महाराष्ट्रात संख्येने दोन नंबर आहे, आणी तरीही माळी समाजाला राजकारणात, सत्तेत स्थान नाही, संख्येच्या प्रमाणात
लेखक - प्रा. श्रावण देवरे
माळी राजकीय मिशन या नावाने संघटन निर्माण झाले असून त्यांनी 2024 साली 4 खासदार व 40 आमदार माळी जातीतून निवडून आणण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेले आहे. सर्वप्रथम एक खुलासा करतो की, माझा जात संघटनेला अजिबात विरोध नाही, कारण जात स्वतःच्या अंतर्गत नातेवाइकांची एक संघटनाच असते.
- अनुज हुलके
सत्यपाल महाराज सप्त खंजिरीवाले महाराष्ट्रात माहित नाही असे गाव-खेडे सापडणार नाही. तुकडोजी महाराजांची खंजिरी सत्यपाल महाराजांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही कीर्तनाच्या माध्यमातून जनामनात पोहोचवली. एकाच वेळी सात खंजऱ्या वाजविणारे तरुण सत्यपाल महाराज या करामतीने महाराष्ट्रात
प्रस्तावना
भाग- I
धर्मिक
पहली पहेली : यह जानने में कठिनता कि कोई हिंदू क्यों है ?
दूसरी पहेली : वेदों की उत्पत्ति - ब्राह्मणों की व्याख्या अथवा वाग्जाल का एक प्रयास
तीसरी पहेली : वेदों की उत्पत्ति पर अन्य शास्त्रों के साक्ष्य
चौथी पहेली : ब्राह्मणों ने सहसा क्यों घोषित किया कि वेद संशयरहित और असंदिग्ध