चिमूर : नुकतीच बिहारमध्ये जातनिहाय जनगणना सुरु झाली आहे. जनगणनेची आकडेवारी राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग होणार आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची मागणी अनेक ओबिसी संघटना करत असून, गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे.
जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित
राष्ट्रीय ओबीसी महासंघ सावली तर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
सावली - राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे बिहार राज्याच्या धर्तीवर, महाराष्ट्र राज्यातही जात निहाय जनगणना करण्याबाबत ओबीसी महासंघ तालुका सावली यांच्या नेतृत्वात तहसिलदार साहेब सावली यांचे मार्फत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री
घनसावंगी - नुकतेच बिहार मध्ये स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना सुरु झाली आहे. तामिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा ओबीसी जनगणना केल्या असून त्यांच्या राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग झालेला आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची
शेगाव - शिक्षणात सुधारणा नाही वंचिताना शिक्षण नाही अशात साखर शाळाची गरज काय आमच्या मुलांनी उसतोडणी करुच नये यासाटी काम व्हायला हवे. केवळ ओबीसींचीच नव्हे तर सर्वच धर्म जातींतील सर्वाची सम्रग जनगणना करण्यात यावी. जातगणनेशिवाय आमचा विकास शक्य नाही हे सर्वच राजकीय नेते कार्यकर्त्यांनी पक्षभेद विसरून
नागपूर : माजी खासदार पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त संविधान परिवारतर्फे दीक्षाभूमी येथील पुतळ्यासमोर आदरांजली वाहण्यात आली. यावेळी संविधान परिवारचे मुख्य संयोजक प्रा. राहुल मून, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रा. रमेश पिसे, कामगार नेते चंद्रहास सुटे यांनी दादासाहेबांच्या