नागपूर, प्रति : भारतीय संविधानामुळेच भारत देश मजबूत झालेला आहे. धर्माच्या नावावर निर्माण झालेले देश नेस्तनाभूत झालेत परंतु संविधानाने या अनेक धर्माच्या व जातीच्या देशाला मात्र एकत्र बांधून ठेवलेले आहे. ही संविधानाची फार मोठे देण आहे. असे अध्यक्षस्थानावरून प्रदीप ढोबळे यांनी सांगितले. दिघोरी येथे
गोरेगाव, ता. १३ : ओबीसी सेवा संघाचे तिसरे अधिवेशन रविवारी (ता. १२) येथील गुरूकृपा लॉन येथे आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनाचे उद्घाटन धनजंय वंजारी यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रदीप ढोबळे होते. यावेळी जे. के. लोखंडे, बी. एम. करमकर, उपेंद्र कटरे, सावन कटरे, उमेश कोराम, डॉ. गुरुदास येडेवार, सविता वेदरकर, बबलू
- अनिल भुसारी.
छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय नाहीत ते शूद्र आहेत आणि शुद्रांना राजा होण्याचा अधिकार नाही असे म्हणून महाराष्ट्रातील ब्राह्मण - पूरोहीतांनी त्यांचा राज्याभिषेकाचा विधी करण्यास नकार दिला. समस्त रयतेच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करून, स्वातंत्र्याची ज्वाला पेटवून, स्वाभिमान
तुकाराम माळी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग
सांगली दि.२६ मार्च २०२३ - सर्वसामान्य माणसाच्या मनातला न्यायव्यवस्थेबद्दलचा आदर संपवण्याचा विडा मोदी सरकारने उचलला आहे हे आता सुर्यप्रकाशा एवढे स्पष्ट झाले आहे
राहूल गांधी यांनी कर्नाटकात कोलार येथी
- अनुज हुलके
संप पुकारणारी, मोर्चात उतरणारी,लाँग मार्चमध्ये शेकडो मैल चालणारी ही माणसं! कोण आहेत ही माणसं ? विधीमंडळ अधिवेशनावर मोर्चा काढणारी, ही माणसं, पेन्शन साठी लढणारी, संप पुकारणारे कोण हे चेहरे ?
शेतात पिकवलेला कांदा बाजारात नेला असता, कांदा कवडीमोल दरात विकला जातो तेव्हा त्याच्या