पुसद : नुकतीच बिहार राज्यामध्ये जनगणना सुरु झाली आहे. जनगणनेची आकडेवारी राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग होणार आहे. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी ओबीसी संघटनांनी केली आहे. या संदर्भात एक निवेदन ओबीसी जिल्हा संघटक लक्ष्मण आगाशे यांच्या नेतृत्वात
व्याहाड खुर्द, ता. २५ : बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केली आहे. तालुकाध्यक्ष कविंद्र रोहणकर यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, जिल्ह्याचे
ओबीसी समाजाला न्याय द्यावा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी
गडचिरोली - बिहार राज्याच्या धर्तीवरर महाराष्ट्रातही ओबीसींची जात निहाय जनगण करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जिल्हाधिकारी यांचेमार्फत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री विधानसभा विरोधी पक्षनेते,
चंद्रपूर - दि. २४/१/२०२३ ला राष्ट्रीय ओबीसी महासंघा वरोरा तर्फे बिहार राज्याच्या धर्तीवर, महाराष्ट्र राज्यातही जात निहाय जनगणना करण्याकरिता उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मा. ना. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, ना. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, ना. अजित पवार, विरोधी
निळे, हिरवे, पिवळे, भगवे झेंडे घेऊन महिलाही सहभागी सोलापूर - 'संविधान वाचवा'चा नारा देत भारत मुक्ती मोर्चाने सोमवारी बहुजन क्रांती मोर्चा काढला. डॉ. आंबेडकर उद्यानापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तिथे देशातील सद्यस्थितीवर करणारी भाष्य करणारी भाषणे झाली. भाजप आणि राष्ट्रीय