राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
चंद्रपूर - राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
अ. भा. माळी महासंघाची मागणी
फलटण : महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची अखिल भारतीय माळी महासंघ गेल्या ३३ वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे. मात्र जातनिहाय जनगणना करण्यास केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने
नागपूर: बिहार राज्यात ज्याप्रमाणे जातीनिहाय जनगणना तेथील राज्य सरकारने सुरू केली त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केली. १२ जानेवारी रोजी धनवटे नॅशनल कॉलेज येथील सभागृहात आयोजित राज्यस्तरीय
मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रयत्नाला यश
गडचिरोली - गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात ओबीसीसाठी सहाय्यक प्राध्यापकांची ९ पदे राखीव ठेवावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केलेल्या प्रयत्नास यश प्राप्त झाले
भीमा कोरेगाव मानवंदना करण्याकामी सरकारचे ढिसाळ नियोजना प्रकरणी भारत मुक्ती मोर्चाची महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेच्या न्यायालयात धाव
उल्हासनगर : शिव फुले शाहू आंबेडकरांचा व पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणुन महाराष्ट्राची ओळख असताना इतीहासीक स्थानाकडे सरकारचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होताना