नागपूर: बिहार राज्यात ज्याप्रमाणे जातीनिहाय जनगणना तेथील राज्य सरकारने सुरू केली त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केली. १२ जानेवारी रोजी धनवटे नॅशनल कॉलेज येथील सभागृहात आयोजित राज्यस्तरीय
मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रयत्नाला यश
गडचिरोली - गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात ओबीसीसाठी सहाय्यक प्राध्यापकांची ९ पदे राखीव ठेवावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केलेल्या प्रयत्नास यश प्राप्त झाले
भीमा कोरेगाव मानवंदना करण्याकामी सरकारचे ढिसाळ नियोजना प्रकरणी भारत मुक्ती मोर्चाची महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेच्या न्यायालयात धाव
उल्हासनगर : शिव फुले शाहू आंबेडकरांचा व पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणुन महाराष्ट्राची ओळख असताना इतीहासीक स्थानाकडे सरकारचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होताना
सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष (१५० वर्ष पूर्ण) सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा फुले यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या पुरंदर तालुक्यामध्ये सत्यशोधक समाज परिषद रविवार दि. ०५/०२/२०२३ रोजी सकाळी १० वा. ३० मि. आयोजित केली आहे. तरी या परिषदेस आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
नागपूर, - भारताने लोकशाही स्वीकारली याचा अर्थ लोकांच्या सेवेसाठी शासन - प्रशासन, सर्वांनमध्ये समानता, उच्चनिचतेचा भाव, श्रीमंत- गरीबीचा भेद संपून एकसंघ राष्ट्राची निर्मीती. जात, धर्म, पंथ, संप्रदाय ह्या सर्व मानवनिर्मीत कल्पना आहे पण बलाढ्य राष्ट्रनिर्मीतीच स्वप्न या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात