ग्रामीण भागातील रसिकांना मिळणार वैचारिक मेजवानी.
पापळ : अ. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे पाचवे आंबेडकरी ग्रामीण साहित्य संमेलन पापळ येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर संमेलन १८ फेब्रुवारी रविवारला होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी लेखक डॉ. प्रकाश खरात यांची
उच्च शिक्षा प्राप्त कर रहे छात्रों आवेदन आमंत्रित
शीतकालीन सत्र में सरकार ने राज्य में ओबीसी छात्रों के लिए 36 जिलों में 72 छात्रावास खोलने की घोषणा की. यह भी बताया गया कि एक माह के अंदर यह छात्रावास चालू हो जायेगा. ओबीसी कल्याण विभाग ने एक पत्र जारी कर समुदाय के छात्रों से सरकारी छात्रावासों में प्रवेश
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी ५ मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित
राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ३६ जिल्ह्यांमध्ये ७२ वसतिगृह सुरू करण्याची घोषणा सरकारने हिवाळी अधिवेशनात केली. महिनाभरात हे वसतिगृह कार्यान्वित होणार असल्याचेही स्पष्ट केले. ही मुदत उलटून गेल्याने संताप
सन १९३१ पासून भारतात जातिनिहाय जनगणना झालेली नाही. मागील अनेक वर्षांपासून जातिनिहाय जनगणना व्हावी म्हणून मागणी आहे. केंद्र सरकारने स्पष्ट सांगितले आहे की जातिनिहाय जनगणना करणार नाही. परंतु राज्यांना जर वाटत असेल तर त्यांनी स्वतंत्र जनगणना करावी. यावर बिहार राज्याने निर्णय घेवून योग्यरीत्या
१२ फेब्रुवारीला वडगाव फाटा ते दीक्षाभूमी पर्यंत निघणार पैदल मार्च
चंद्रपूर : बिहार राज्याने यशस्वीरित्या जातिनिहाय जनगणना केली आहे. आंध्र प्रदेशात सुद्धा १९ जानेवारी,२०२४ पासून जातिनिहाय जनगणनेला सुरुवात झाली आहे. तेव्हा महाराष्ट्र राज्यातही जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे यासाठी ओबीसी जनमानसात