ओबीसी सेवा संघ भंडारा आयोजित ओबीसी प्रबोधन मेळावा, रविवार दि. २८ जानेवारी २०२४ ला वेळ : दुपारी १.०० वाजता स्थळ - संताजी सभागृह, भंडारा पाण्याचे टाकी जवळ.
विषय : १. ओबीसी जनगणना न करणे शासनकर्त्यांचे सुनियोजित षडयंत्र २. ओबीसीची स्वात्र्यांनंतर ७५ वर्षात दशा व पुढिल दिशा
अॅड. इंजि.
प्रशांत रूपवते, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक
मराठ्यांना पुन्हा 'ओबीसी कोट्याबाहेर'चे आरक्षण देण्याची करामत सरकारने केल्यानंतर आता तरी ओबीसींना आपल्या मागासपणाचे खरे कारण शोधून त्यावर इलाजही करावाच लागेल.....
सत्ताकारणाचे एक जागतिक सूत्र आहे. जनतेला स्वप्न दाखवणे किंवा जनतेसमोर शत्रू
कृष्णराव भालेकरांनी १८७२ साली महात्मा जोतीरावांच्या पहिल्या भेटीत मुठेच्या काठी रोकडो बुवाच्या मंदिरात मंडप व स्टेज तयार करुन अज्ञानराव मोठे देशमुख व श्री सत्यनारायण पुराणिक असे दोन उपहास गर्भ वग जोतीराव फुलेंच्या उपस्थितीत सादर केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात जे सत्यशोधकी जलसे निघाले त्यांचे
डी. राजा यांचे प्रतिपादन स्मारक लोकार्पण सोहळ्यात पुरोगामी विचारांचा जागर
कोल्हापूर : महाराष्ट्र हा फुले-शाहू- आंबेडकर यांची भूमी म्हणून ओळखली जातो. गोविंद पानसरे यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात या थोर पुरुषांचे समतेचे विचार पुढे नेण्याचा, जातपात नष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणून यापुढे
अ. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे राहुल युवक मंडळ आयोजित. शनिवार दिनांक १७ व १८ फेब्रुवारी २०२४ स्थळ : डॉ. पंजाबराव देशमुख सभागृह पापड, ता. नांदगाव, जि. अमरावती, पाचवे ग्रामिण आंबेडकरी साहित्य संमेलन भूमिका
आंबेडकरी बांधवानो
सप्रेम जयभीम
साहित्य प्रवाहापासून