ओबीसी जनमोर्चाचे वतीने प्रज्ञावंतांचा सत्कार, ओबीसी संशोधक आणि गुणवंतांनी ओबीसींचा मान वाढविला. दिगंबर लोहार. कोल्हापूर दि.१ जून - ओबीसी जनमोर्चा कोल्हापूरच्या वतीने आज दैवज्ञ समाज बोर्डिंग येथे ओबीसी मधील प्रज्ञावंतांचा सत्कार करण्यात आला ब्रेस्ट कॅन्सरवर केमोथेरपी ऐवजी पर्यायी व स्वस्त
कोल्हापूर दि.१२ जून सध्या महाराष्ट्रात इयत्ता दहावी व बारावी नंतरच्या पदविका अभियांत्रिकी, पॅरामेडिकल, कृषी विषयक पदविका अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सदरच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 16 जून आहे. परंतु कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील
नागपूर, मे २०२५: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नुकताच अंतरिम आदेश जारी केला असला, तरी ओबीसी समाजात या निर्णयामुळे संभ्रम आणि चिंता कायम आहे. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के राखीव कोटा ठेवल्यास एकूण राखीव जागांचे प्रमाण ५० टक्क्यांहून
नागपूर, २०२५: आंबेडकरी चळवळीच्या साहित्याने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कशासाठी?’ या प्रश्नाला केंद्रस्थानी ठेवून पुढे जावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि आंबेडकरी भाष्यकार प्रा. रणजित मेश्राम यांनी केले. नागपूर येथील हिंदी मोर भवनातील मधुरम सभागृहात आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचर
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने प्रक्रिया राबवली जात आहे. बुधवार, 21 मे 2025 पासून या प्रवेश प्रक्रियेची नोंदणी प्रत्यक्षपणे सुरू झाली आहे. मात्र, या प्रक्रियेत ओबीसी (इतर मागासवर्ग) विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा