जिवंतपणी माणसाचा मानसन्मान करणे गरजेचे आहे. त्याच्यावर प्रेम करणे गरजेचे आहे. माणसाच्या मृत्यूनंतर मेल्यानंतर स्वर्ग, नरक है सर्व थोतांड असल्याची टीका प्रसिध्द विचारवंत श्रीमंत कोकाटे यांनी केली. दिघंची येथे आयोजित कार्यक्रमात श्रीमंत कोकाटे बोलत होते.
यावेळी कै. अण्णासाहेब रणदिवे यांच्या
संमेलनाध्यक्षपदी साहित्यिका प्रा. डॉ. शोभाताई रोकडे यांची निवड
अमरावती - साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संवेदना बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित पहिले सातपुडा साहित्य संमेलन अमरावती येथे नियोजित असून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होत असलेल्या या साहित्य
प्रा. नीतेश कराळे यांची स्वागताध्यक्षपदी निवड
वर्धा येथे झालेल्या साहित्यिक, अभ्यासक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत ४ व ५ फेब्रुवारी २०२३ रोजी १७ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन वर्धा शहरात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्रोही संमेलनाच्या संदर्भातील संयोजनाच्या प्राथमिक बैठकीत
ओबीसी, विजेएनटी, एसबीसी समन्वय समिती व सर्व ओबीसी, विजेएनटी, एसबीसी सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सम्मेलन व चर्चासत्र दिनांक : रविवार, ६/११/२०२२, वेळ : सकाळी १०.०० ते सायं. ५.०० वाजे पर्यंत स्थळ : आदर्श मंगल कार्यालय, आनंद विहार समोर, बाळापुर रोड, शेगांव, जि. बुलढाणा. सत्र - १ 'ओबीसी, विजेएनटी,
नागपूर, २५ ऑक्टोबर - अनिष्ट रूढी व परंपरांचा त्याग करून नवीन उपक्रम हाती घेतल्यास सामाजिक परिवर्तन होण्यास हातभार लागेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व प्रबोधनकारी संत यांच्या शिकवणीचा दाखला देऊन शेंडे बंधूंनी आईच्या इच्छेनुसार देहदान करून सामाजिक परिवर्तनाची सुरुवात केली आहे. ही कृतिशील परिवर्तनाची