ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
जाहिरात! जाहिरात! जाहिरात!.... हो हे जाहिरातीचे मायाजाळ संपूर्ण देशात सुरू आहे. विज्ञानाच्या प्रगतीने मानवी जीवनात अनेक बदल करून जीवन आनंदी केले. आरोग्याच्या क्षेत्रातील क्रांती, कृषी क्षेत्रातील क्रांतीने मानवी जीवन उंचावले. मानवी वयोमान झपाट्याने वाढत आहे. औषधींचा
ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
भारतीय संस्कृतीमधील विविधता मानवतेवर आधारीत आहे. संत-महापुरुषांच्या विचारांचा ठेवा आम्ही ग्रंथामध्ये बंदीस्थ ठेवल्याचे दिसते. आमचे बालपण आम्हाला आठवते आम्हाला देऊळ, मस्जीद, गुरुद्वारा, चर्च ही देवाची स्थान आहेत. तेथे देवाचे वास्तव्य असते असे वाटायचे. आम्ही सहज या
विशाल इंगोले (अजातशत्रू)
भारतीय स्त्री मुक्तीचा प्राचीन पाया हा तथागत बुद्धांच्या समतावादी पर्वाने सुरु होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत येऊन संपतो. कारण स्त्रियांना सर्वप्रथम हक्क बहाल करणारे बुध्द आहेत. त्यांनी कोणताच भेदभाव न करता स्त्रियांना संघात प्रवेश दिला. भारताच्या मायभूमीतूनच
पांढरकवडा : शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे समाज प्रबोधन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
गोटूल इंग्लिश मीडियम स्कूलच्या पटांगणावर माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात शिवव्याख्याते समीर नगुळे यांनी छत्रपती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र धनंजय कीर यांनी लिहिले. पण, कीर सावरकरवादी होते. सावरकर भक्त आणि गांधी विरोधक असल्याने त्यांनी नको त्या ठिकाणी गांधींचा अवमान आणि सावरकर स्तुती केली आहे. डॉ. बाबासाहेबांच्या चरित्रात नको तेथे महात्मा