परभणी : ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले असुन ते वाचवण्यासाठी तातडीने जन आंदोलन उभा करण्याचा निर्धार ओबीसींच्या बैठकीत करण्यात आला आहे. देशातील ओबीसींचे राजकीय अरक्षण आता धोक्यात आले असुन केंद्री व राज्य सरकार एकमेकांवर कुरघोडी करत यावर राजकारण करत आहेत परंतु नुकत्यात झालेल्या स्थानीक स्वराज्य
नागपूर : संत म्हणजे सत्य सांगणारे सत्याचा विचाराने जगणारे. संत गाडगेबाबां अशीक्षीत असूनही बहुजन समाजाची प्रगती कशामुळे थांबते याचा त्यांना चांगला अभ्यास होता. शीक्षण जसे गरजेचे आहे तसेच अंधश्रद्धा आणि श्रध्दे मधला फरक स्माजून घेणे गरजेचे आहे. आज शीकलेली माणस अंधश्रध्देच समर्थन करतांना दीसतात तेव्हा
ओबीसी जनमोर्चाच्या राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाचा धसका घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष मा.आ.प्रकाश आण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला ताबडतोब पाचारण करून शिष्टमंडळाशी जवळपास दीड तास ओबीसींच्या राजकीय आरक्षण व इतर मागण्यांविषयी चर्चा केली होती.यामध्ये
कर्नाटक, यूपीतील राखीव जागाही रद्द होणार ?
उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलना नंतर भाजपा चे जहाजा बुडु लागले आहे. त्यांतच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द केले आहे. आता हाच प्रकार उत्तर प्रदेश व कर्नाटकच्या बाबतीतही घडण्याची
हदगाव - नांदेड जिल्ह्यातील हदगाव. येथे दि. २५ डिसेंबर २०२१ शनिवार रोजी एक दिवसीय सहावे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हदगाव येथील नगरपालिकेच्या गुरु रविदास सांस्कृतिक सभागृहात हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे, यानिमित्त साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला