शासनाच्या हालचालींमुळे ओबीसी संघटनांमध्ये खळबळ
चंद्रपूर : राज्यात गेल्या काही महिन्यांत मराठा समाजाने मोठी आंदोलने उभी करून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी रेटून धरली होती. परंतु, शासनाने वेळोवेळी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू न देण्याचा शब्द दिला. अशातच काही दिवसांपूर्वीपासून
सातारा : डॉ. राधाकृष्णन यांनी पीएच. डी. चा प्रबंध चोरुन स्वतः च्या नावावर लिहिला. त्यांच्या जन्माच्या अगोदर चाळीस वर्षांपूर्वी समाजसुधारक महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतात प्रथमतः १८४८ साली सर्वांसाठी आणि मोफत प्राथमिक शिक्षण सुरु केले. त्यामुळे शासनाने म. फुले यांच्या
खरे तर छ. शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू असणाऱ्या चळवळींना जसे सामाजिक व ऐतिहासिक वलय लाभले व त्यांनी या मापुरुषांचे विचार जीवंत ठेवण्यासाठी जी मेहनत घेतली, तेवढी मेहनत राष्ट्रपिता फुले यांच्या चळवळीला घेणारे कार्यकर्ते फारच दुर्मिळ प्रमाणात लाभले. पण फुलेंचे विचारच
नागपूर : देशात मोठ्या संख्येत ओबीसी समाज आहे. मात्र, त्याला त्याचे अपेक्षित हक्क मिळालेले नाहीत. समाजातील नेत्यांच्या कोलांट उड्यामुळे हा समाज आज सैरभैर झाला आहे, अशी खंत राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा तर्फे पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी ओबीसी समाजाला
भंडारा - सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचा इम्पेरीकल डेटा मागितला तेव्हा महाविकास आघाडी सरकारने मोठ्या लगबगीने राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची भरती केली. सदस्यांत काही मर्जीतील तर काही एक्स्पर्ट घेण्यात आले. बैठका झाल्या, पूर्ण महाराष्ट्रात बैठका होणार होत्या मग सर्व्हेक्षण होणार