वाडे गावातील ग्रामस्थांचे क्रांतिकारी पाऊल - पी.डी.पाटील.
आपल्या कृषी संस्कृतीचे जतन करून महापुरुषांच्या विचार आत्मसात करणे - डॉ. सुरेशजी झाल्टे
सत्यशोधक विधी करणे काळाची गरज - प्रा. शंकरराव महाजन
भडगांव - भडगाव तालुक्यातील वाडे या गावी महाराष्ट्रातील चौथे सार्वजनिक सत्यधर्मीय विधीकर्ते प्रशिक्षण
मनुस्मृती दहन घटना आणि त्यावरून उठलेले वादंग यामुळे महाराष्ट्रातील समाजजीवन ढवळून निघाले. अभ्यास क्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्यात येण्याच्या निषेधार्थ मनुस्मृती दहन करताना, आ. जितेंद्र आव्हाड यांच्या हातून अनवधानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला त्यावरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर
लोकसभा - 2024 च्या निवडणूकीत ओबीसी - उत्तरार्ध
- प्रा. श्रावण देवरे
ही लेखमाला मी आपसात भांडणासाठी लिहीत नाही आहे. ज्यांना असे वाटते की, मी आपल्याच लोकांच्या चूका दाखवित आहे, त्यांनी एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की, जो पर्यंत आपणच आपल्या चूका शोधून त्या चर्चेसाठी जाहीर केल्या नाहीत तर पुढच्या
ओबीसींच्या राजकीय प्रशिक्षणाची सुरूवात - (पुर्वार्ध) - प्रा. श्रावण देवरे
हे मान्यच आहे की, महाराष्ट्रातील ओबीसी समाजघटक हा राजकारणात स्वतंत्रपणे उभा राहण्यात अनेक अडचणी आहेत. तो साधनहिन आहे, विविध जातीत, पक्षात व संघटनांमध्ये विखूरलेला आहे. महत्वाचे म्हणजे तो राजकीयदृष्ट्या प्रशिक्षित नाही.
- वैभव छाया
बाबासाहेबांचे कामगार धोरण हे डाव्या विचारसरणीच्या अगदी भिन्न होते. डाव्यांनी कायम कागारांना संपाच्या बेडीत अडकवून एकसुरू संघर्षाची सवय घालून दिली. खरा दोष तर भांडवलदांरांत होता. बाबासाहेबांनी नेमकं हेच हेरलं होतं. संप करणे हा अपराध मानून अनेक मालकांनी कामगार कपातीचं धोरण अवलंबलं होतं.