आंबेडकरी साहित्य ग्रामीण माणसाच्या शोषणाचा अंत करणारे : संमेलनाध्यक्ष डॉ. प्रकाश खरात
यवतमाळ - पारंपरिक मराठी साहित्यात ग्रामीण जीवनाचे चित्रण शहरी वाचकांना रूचीपालट म्हणून आले आहे. तोच तोपणा आलेल्या शहरी पांढरपेशा साहित्यापेक्षा वेगळी चव वाटावी म्हणून साहित्यात ग्रामीण चित्रण आले. पारंपरिक
बच्चों को अच्छे संस्कार और महापुरूषों विचार जानना जरूरी
चंद्रपुर - अज्ञान से ज्ञान की ओर ले जाने वाले महात्मा ज्योतिबा फुले और सवित्री फुले के जीवन पर आधारित सत्यशोधक फिल्म 5 जनवरी को रिलीज हुई थी. लेकिन जल्द ही शो को बंद कर दिया गया. एड. सातपुते, संदीप गिर्हे, नंदू नागरकर, प्रा. अनिल डहाके, एड. विलास माथनकर
ग्रामीण भागातील रसिकांना मिळणार वैचारिक मेजवानी.
पापळ : अ. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे पाचवे आंबेडकरी ग्रामीण साहित्य संमेलन पापळ येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर संमेलन १८ फेब्रुवारी रविवारला होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी लेखक डॉ. प्रकाश खरात यांची
उच्च शिक्षा प्राप्त कर रहे छात्रों आवेदन आमंत्रित
शीतकालीन सत्र में सरकार ने राज्य में ओबीसी छात्रों के लिए 36 जिलों में 72 छात्रावास खोलने की घोषणा की. यह भी बताया गया कि एक माह के अंदर यह छात्रावास चालू हो जायेगा. ओबीसी कल्याण विभाग ने एक पत्र जारी कर समुदाय के छात्रों से सरकारी छात्रावासों में प्रवेश
सन १९३१ पासून भारतात जातिनिहाय जनगणना झालेली नाही. मागील अनेक वर्षांपासून जातिनिहाय जनगणना व्हावी म्हणून मागणी आहे. केंद्र सरकारने स्पष्ट सांगितले आहे की जातिनिहाय जनगणना करणार नाही. परंतु राज्यांना जर वाटत असेल तर त्यांनी स्वतंत्र जनगणना करावी. यावर बिहार राज्याने निर्णय घेवून योग्यरीत्या