नागपूर, ७ ऑगस्ट २०२५: केंद्र सरकारने ७ ऑगस्ट १९९० रोजी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या, ज्यामुळे अन्य मागासवर्गीय (ओबीसी) समाजाला सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात आरक्षणाचा लाभ मिळाला आणि हा समाज देशाच्या मुख्य प्रवाहात सामील झाला. हा ऐतिहासिक दिवस दरवर्षी संपूर्ण भारतात मंडल दिवस म्हणून
नागपुर, अगस्त 2025: केंद्र सरकार द्वारा 7 अगस्त 1990 को मंडल आयोग की सिफारिशों को लागू किया गया था, जिसने अन्य पिछड़ा वर्ग (ओबीसी) समुदाय को सामाजिक और शैक्षणिक क्षेत्र में आरक्षण का लाभ प्रदान कर देश की मुख्यधारा में शामिल होने का अवसर दिया। इस ऐतिहासिक निर्णय की स्मृति में प्रतिवर्ष 7 अगस्त को पूरे भारत में
मुंबई, जुलै २०२५: “धार्मिक कट्टरता दूर केल्याशिवाय समाजात सलोखा आणि शांतता प्रस्थापित होणे अशक्य आहे,” असे ठाम मत प्रसिद्ध साहित्यिक आणि ‘मजबुती का नाम महात्मा गांधी’ या पुस्तकाचे लेखक चंद्रकांत झटाले यांनी व्यक्त केले. मूलभूत अधिकार संघर्ष समिती (मास) यांच्या वतीने मुंबईतील ताडदेव येथील
अकोला, दि. ३१ जुलै २०२५: अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, अकोला यांच्या वतीने एम.आय.डी.सी. परिसरात ५० वृक्षांचा वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाला समता परिषदेच्या विदर्भ विभागीय महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. मायाताई इरतकर यांनी उपस्थिती लावली. त्यांनी आदित्य ग्रुप, शिवनी,
अकोला, जुलै २०२५: अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला आघाडीच्या विदर्भ विभागीय अध्यक्षपदी सौ. माया इरतकर यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा. छगनराव भुजबळ यांनी जाहीर केली. सौ. इरतकर यांनी अकोला जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी कार्यरत असताना सामाजिक समता