बुलढाणा : सामाजिक लोकशाही हा जीवनमार्ग आहे. तर स्वातंत्रत्र्य, समता, बंधुता ही जीवनतत्वे आहेत. राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत रूपांतर केले पाहिजे. सामाजिक लोकशाहीसाठी संविधान गरजेचे आहे, असे प्रतिपादन ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे संस्थापक सुनील शेळके यांनी केले.
संघटनेच्या वतीने
उमेश कोर्राम यांची मागणी
नागपूर - बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी. तसेच व्हीजेएनटी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृहे तात्काळ सुरू करावी आणि २१६०० विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले आधार योजना तात्काळ सुरू करावी, या व आदी मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री
राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे खेड येथे संत गाडगेबाबा सभागृहाचा उद्घाटन सोहळा संपन्न खेड : महाराष्ट्रातील परीट समाजातील समाज बांधव बंधु भगिनी व गाडगेबाबा अनुयायी यांनी दिलेल्या लोकवर्गणीतून परीट समाज संस्था खेड, ता. खेड, जि. रत्नागिरी. या संस्थेच्या वतीने संत गाडगे बाबा यांचा अर्धाकृती
महाबळेश्वर तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष अनिल लोहार यांचे आवाहन
कोरेगाव - महाराष्ट्रातील ओबीसी समाजावर आलेले संकट दूर करण्यासाठी ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांचे हात बळकट करा, असे आवाहन महाबळेश्वर तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष अनिल लोहार यांनी केले.
कोरेगाव तालुका ओबीसी संघटनेच्या कोरेगाव
जातीविरोधी संविधानाला जात्यंतक बनवणे ?
लेखकः - प्रा. श्रावण देवरे
स्वतंत्र भारतातील जातीव्यवस्थाक सामंतशाही, उच्चजातीय भांडवलशाही व जात्यंतक लोकशाही अशा तीन व्यवस्थांचा प्रगतीशिल संतूलन साधणारे दस्तऐवज म्हणजे आपले भारतीय संविधान होय! परिस्थितीच्या दडपणाखाली जेव्हा दोन किंवा अधिक शत्रू