बस्तवडे, ता. कागल येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एक विशेष अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात गावचे मा. सरपंच श्री. आप्पासो माळी, शालेय समिती अध्यक्ष नेताजी वायदंडे आणि श्री दत्तगुरु दूध संस्था संचालक तानाजी कांबळे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या
पुणे, दि. १७: महाराष्ट्र विधानमंडळाने नुकताच मंजूर केलेला ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा’ हा घटनाविरोधी, भेदभावपूर्ण आणि लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप करत, संविधान रक्षक वकील फोरम, पुणे यांनी या कायद्याची अंमलबजावणी तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात फोरमने पुणे येथे एका सभेत
अमरावती, १८ जुलै २०२५: संभाजी ब्रिगेडचे प्रमुख नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे १३ जुलै २०२५ रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडच्या अमरावती शाखेने तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी, ज्यात भाजपचा पदाधिकारी दीपक काटे यांचा
छत्रपती संभाजीनगर, १५ जुलै २०२५ : छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात आंबेडकरवादी पक्ष आणि संघटनांनी जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात तीव्र आंदोलन करत विधेयकाची प्रती जाळली. सोमवारी दुपारी १:३० वाजता झालेल्या या निषेध सभेत कार्यकर्त्यांनी विधेयक रद्द करण्याची मागणी केली आणि जोपर्यंत ही मागणी
सोलापूर, १७ जुलै २०२५: सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील जैनापूर शिरवळ येथे वंचित बहुजन आघाडी (वंबआ) शाखेचे उद्घाटन नुकतेच थाटामाटात संपन्न झाले. वंबआचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक आणि संविधानवादी विचारसरणीवर आधारित हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या